Friday 25 May 2018

फसलेली चाल


कर्नाटकात विधानसभा निवडणूका डोळयासमोर ठेऊन स्वतंत्र लिंगायत धर्म अशी खेळी काँग्रेसच्या माध्यमातून खेळली गेली. त्यासाठी लिंगायत धर्माचार्यांना सुध्दा सत्तेचे बळ आणि विविध आमिषे दाखवून आपल्या गोटात वळविण्याचे काम सिध्दरामय्या यांनी केले. लिंगायत समाजात जनाधार उभा करण्यासाठी आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना कामाला लावले, पण सर्वसामान्य लिंगायत बांधवांनी सिध्दरामय्यांची ही चाल उधळून लावली आणि काँग्रेसची चाल फसली.
कर्नाटकात बहुमताअभावी भाजपाचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे काँग्रेस आणि धर्मनिेरपेक्ष जनता दल यांची अभद्र आघाडी सत्तेवर येणार आहे. मात्र, वीरशैव लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन, हिंदू धर्मात फूट पाडून संपूर्ण राज्यभरात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याची काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांची स्वप्ने लिंगायत समाजबांधवांनी धुळीस मिळवली आहेत. सर्वाधिक 104 जागा भाजपाच्या पारडयात टाकत राज्यातील जनतेने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
कर्नाटकात भाजपा सत्तेवर येणार नाही, अशी भाकिते वर्तवणारी तथाकथित पुरोगामी मंडळी निवडणूक निकालानंतर वीरशैव लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचा काँग्रेसला फटका बसला नसल्याच्या विश्लेषणासाठी आपली लेखणी झिजवत आहेत. काँग्रेसला एक टक्का मते जादा पडल्याचे कारण पुढे करत सिध्दरामय्यांचे कोडकौतुक करत आहेत. परंतु निवडणूक निकालानंतर अशा आकडेवारीला कोणतेही महत्त्व नसते. सर्वाधिक जागा जिंकण्यालाच महत्त्व दिले जाते. तसेच मागील निवडणुकीत भाजपाने आणि कजपने जिंकलेल्या जागा आणि कजपमुळे भाजपाच्या पराभूत जागा यांची गणिते मांडत या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयातही सिध्दरामय्यांचे कर्तृत्व शोधत आहेत. विशेष म्हणजे सिध्दरामय्यांमुळे पक्षाचा पराभव झाल्याची नाराजी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाढत असताना तथाकथित पुरोगामी विद्वान मात्र, काँग्रेस कार्यकर्त्याची भूमिका इमानेइतबारे निभावत आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या तीन वर्षांत सिध्दरामय्यांचे नेतृत्व संपूर्ण कर्नाटकात प्रस्थापित होऊ शकले नाही. त्यांचे नेतृत्व केवळ जुन्या म्हैसुरू भागापुरतेच सीमित राहिले. उत्तर कर्नाटकातील जनतेने कोणत्याही कारणाने त्यांचे नेतृत्व मानले नाही. उत्तर कर्नाटकसाठी विशेष पॅकेज दिले. धारवाडला आयआयटी स्थापन केली. उत्तर कर्नाटकात काँग्रेसचा कोणताही नेता मोठा होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. आर.व्ही. देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे अस्तित्व संपवले. उत्तर कर्नाटकात आपले नेतृत्व प्रस्थापित करायचे तर इतके पुरेसे नाही, त्यासाठी तेथील जातींच्या विषयातही लक्ष घालावे लागेल, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लिंगायत समाजाला विभाजित करण्याचे कुतंत्र अवलंबले. याद्वारे आपले नेतृत्व आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाची पाळेमुळे उत्तर कर्नाटकात मजबूत करायची. आपले प्रबल विरोधक बी.एस. येडियुरप्पा यांना त्यांच्याच आखाडयात आव्हान देत चीत करायचे, लिंगायत स्वतंत्र धर्मप्रश्नी त्यांची कोंडी करायची, अशी रणनीती आखली. लिंगायतांमधील काही मंडळी लिंगायत स्वंतत्र धर्माची मागणी करणारे, तर काही स्वत:ला हिंदू म्हणवणारे आहेत. त्यामुळे येडियुरप्पा हे समाजातील काही लोकांचा विश्वास आणि मते गमावतील, असा सिध्दरामय्यांचा डाव होता. मात्र तो त्यांच्यावरच उलटला. उत्तर कर्नाटकातील बदामी (जि. बागलकोट)तून मैदानात उतरलेले सिध्दरामय्या केवळ 1,696 मतांनी निवडून आले. येथील तिरंगी लढतीत सदैव काँग्रेसने विजय मिळवला आहे. येथे वीरशैव लिंगायत समाजाची 55 हजार, धनगर समाजाची 48 हजार, अनुसूचित जाती-जमातींची 28 हजार, मुस्लीम 12 हजार मते आहेत. सिध्दरामय्या यांना 67,599 मते मिळाली. धर्मनिरपेक्ष जनता दलाचा उमेदवार लिंगायत समाजाचा होता. त्यांना 42 हजार मते मिळाली. यावरून येथे केवळ त्यांच्या धनगर समाजाने त्यांना तारले. लिंगायत समाजासह दलित समाजानेही सिध्दरामय्या यांना मतदान केले नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवाराशी केलेले साटेलोटे आणि एका स्थानिक प्रबळ नेत्याशी केलेली तडजोड यानंतरही सिध्दरामय्या हे उत्तर कर्नाटकच नव्हे, तर केवळ बदामी मतदारसंघातही निर्विवाद वर्चस्व सिध्द करू शकले नाहीत.
काहीही करून लिंगायत समाजात फूट पाडायचीच, या निर्धाराने तत्कालीन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी या कामासाठी काही मंत्र्यांना नेमले. मात्र, या आंदोलनाचे नेतृत्व करणारे तत्कालीन जलसंपदामंत्री एम.बी. पाटील वगळता चार मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला. यात विनय कुलकर्णी, शरणप्रकाश पाटील, बसवराज रायरेड्डी, टी.बी. जयचंद्र,  यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लिंगायत स्वतंत्र धर्माच्या बाजूने असलेल्या बी.आर. पाटील, जी.एस. पाटील, विजयानंद काश्यप्पनवर, मल्लिकार्जुन खुबा या आमदारांना मतदारांनी नाकारले. एम.बी. पाटील 30 हजार मतांनी निवडून आले असले, तरी निवडणुकीपूर्वीच्या एका बैठकीतील माफीनामा, प्रचारात झालेली दमछाक आणि त्यांनी माझा पराभव म्हणजे बसवेश्वरांचा पराभव अशी त्यांनी घातलेली भावनिक साद पाहता येथे अर्थकारण प्रबळ ठरल्याचेच दिसते. विशेष म्हणजे लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करून स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी घेतलेले एम.बी. पाटील हे मूलत: कुडवक्कलिगा समाजाचे आहेत. लिंगायत समाजातील पंचमसाली, गाणिग, बणजिग यांच्या तुलनेत कुडवक्कलिगा समाजाची लोकसंख्या फारच कमी आहे. त्यामुळे आपल्या जातीच्या संघटनेद्वारे राज्यात राजकारण करणे असाध्य असल्याचे ओळखून संपूर्ण लिंगायत समाजाचेच नेतृत्व करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. लिंगायतांमध्ये फूट पाडून भाजपाचे येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाच्या जवळपासही फिरकणार नाहीत, याची काळजी घेतल्यास पुढे उपमुख्यमंत्री करण्याचे आमिष सिध्दरामय्या यांनी त्यांना दाखवल्याची कर्नाटकच्या राजकीय गोटात चर्चा होती. मात्र, आता संपूर्ण लिंगायत समाजाच्या नेतृत्वाचे आणि उपमुख्यमंत्रिपदाचेही त्यांचे स्वप्न तूर्त तरी भंग पावले आहे. सत्तेवर येणाऱ्या काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारात लिंगायतांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सिध्दरामय्या आपला शब्द किती पाळतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
हैदराबाद कर्नाटकसह राज्यातील इतर भागात वीरशैव लिंगायत असले, तरी निर्णायक नाहीत. भाजपा तेथे मजबूत नाही. राज्यातील 82 मतदारसंघांत वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. त्यापैकी भाजपाने 39, काँग्रेसने 37, धर्मनिरपेक्ष जनता दलाने 6 जागा जिंकल्या आहेत. एकूण जागांमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये दोन जागांचा फरक असला, तरी विभागनिहाय स्थिती पाहता भाजपाची सरशी झाल्याचे दिसेल. मध्य, उत्तर आणि हैदराबाद कर्नाटकात भाजपाला अधिक जागा मिळाल्या आहेत. हैदराबाद कर्नाटकातील 26पैकी भाजपाला 9, काँग्रेसला 13, धर्मनिरपेक्ष जनता दलाला 4 जागा मिळाल्या आहेत. उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत भाजपाला 30, काँग्रेसला 17, धर्मनिरपेक्ष जनता दलाला दोन, मध्य कर्नाटकात 26पैकी भाजपाला 21, तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे उत्तर कर्नाटकातील धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट येथे जादा जागा मिळाल्या. गतवेळेस येथे भाजपाला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. स्वतंत्र लिंगायत धर्मामुळे महदाईचा विषय मागे पडला, हा येथील मतदारांत राग होता. तो मतपेटीतून व्यक्त झाला.
पुन्हा सत्तेवर येण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजात फूट पाडायचीच, असा सिध्दरामय्या यांचा निर्धार होता. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या समाजाचे नेते येडियुरप्पा यांना रोखणे आवश्यक होते.  त्यासाठी त्यांनी काही मठाधीशांना आपल्याकडे वळवले. त्यांना कोट्यवधी रुपये दिले. लिंगायत धर्म विभाजनात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या माते महादेवी यांना एक कोटी, कूडलसंगमच्या पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामींना फिरण्यासाठी ६५ लाखांची कार, आर. टी. नगरात घर, निधी, कलबुर्गीच्या शरणबसवेश्वर संस्थेच्या पीठाधिपतींना २५ लाख, गदगचे जगद्गुरू डाॅ. तोंटदार्य स्वामींना ५० लाख, चित्रदुर्गचे डाॅ. शिवमूर्ती मरुघा शरण यांना ७५ लाख आणि काँग्रेसमधील लिंगायत  नेत्यांच्या शिक्षण संस्थांना  निधी दिला. त्यामुळेच माते महादेवी यांनी काँग्रेसला मतदानाचे आवाहन केले. मात्र, निकालावरुन लिंगायत समाजात त्यांचे काय स्थान आहे, हे स्पष्ट झाले. दरम्यान, मागे मुख्यमंत्री असताना युेडीयुरप्पा यांनी लिंगायत मठांना दिलेल्या निधीवरुन आपणासह काँग्रेसने रान उठवले होते, या पुरोगामी मंडळींना सोयीस्कर विसर पडला असावा. विशेष म्हणजे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शामनुरू शंकरेप्पा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांचा याला विरोध होता. शामनुरू यांनी एका घटकेला आपले पुत्र एस.एस. मल्लिकार्जुन यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे सूचित केले होते. तरीही सिध्दरामय्या यांचा निर्धार कायम होता. पक्षातील मतभेद आणि वीरशैव लिंगायत समाजातील नाराजी यामुळे मध्य व उत्तर कर्नाटकातील काँग्रेस नेते एकदिलाने आणि निर्धाराने निवडणुकीला सामोरे जाण्यात कमी पडले. याप्रश्नी भाजपा आणि पर्यायाने येडियुरप्पा यांना कोंडीत पकडण्याचा सिध्दरामय्या यांचा डाव होता. मात्र, याउलट भाजपा तटस्थ राहिला. त्यामुळे मध्य, उत्तर आणि हैदराबाद कर्नाटकात भाजपाला अधिक जागा मिळाल्या.
लिंगायत समाजासह कर्नाटकी जनतेने काँग्रेसला नाकारले असले, तरी बहुमताअभावी भाजपाला सत्ता सोडावी लागली. निवडणुकीपूर्वी एकमेकांना मदत करणार नसल्याचे सांगणारे सिध्दरामय्या आणि कुमारस्वामी सत्तेवर येण्यास आतुर झाले आहेत. हा लेख प्रसिध्द होईपर्यंत सरकार स्थापन झालेही असू शकते. मात्र, मंत्रीमंडळ, अधिकारांचे स्वरूप, तीन विधानसभा मतदारसंघांतली पोटनिवडणुकीसाठीची भूमिका आणि लिंगायत समाजाला उपमुख्यमंत्रिपद या मुद्दयांवरून सरकार स्थापन करण्यापूर्वीच दोन्ही पक्षांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे या सरकारचे भवितव्यही निश्चित आहे.
अप्पासाहेब हत्ताळे 
happasaheb@gmail.com

Wednesday 14 March 2018

बसवण्णांच्या क्रांतीची आज गरज

मूळ तत्त्वांना आजच्या समाजात पुन्हा सक्रिय करणे का गरजेचे आहे, हे समजावून सांगणारा विशेष

कर्नाटकात यंदा विधानसभेची निवडणूक होणार असल्याने हिंदू समाजाची एक प्रमुख शाखा असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाला मुख्य वृक्षापासून तोडण्याचे प्रयत्न कॉँग्रेसने सुरू केले आहेत. तुम्ही सारे एकत्र आलात तर स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस करू असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर बसवण्णांच्या मूळ तत्त्वांना आजच्या समाजात पुन्हा सक्रिय करणे का गरजेचे आहे, हे समजावून सांगणारा विशेष लेख..
वीरशैव लिंगायत वादविवादाच्या संदर्भात आपले विचार व्यक्त करावेत, अशी मागणी गेला आठवडाभर माझे काही मित्र करत आहेत. एका विशिष्ट जनसमुदायातल्या अंतर्गत वादात शिरू नये म्हणून मी इतके दिवस शांत होतो; पण हा फक्त एका विशिष्ट समुदायामधला वाद नाही आणि त्याची पाळंमुळं आणखी कुठं कुठं पसरली आहेत, हे आता स्पष्ट होत आहे. चिदानंद मूर्तीसारख्या प्रकांडपंडितांनी शैव आणि वीरशैवाची प्राचीनता सांगताना, हा कसा हिंदू धर्माच्या मुळाचाच एक भाग आहे हे सांगितलं आहे. त्या संदर्भात किती तरी पृष्ठे भरतील इतके लेखन निर्माण झालेले दिसते; पण इथं ऐतिहासिक सत्याविषयी मुळीच समस्या नाही. ती आहे आपल्या राजकीय विचारसरणीत. अलीकडेच पेजावरस्वामी आणि इतर अनेक गाढय़ा विद्वानांनी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर या संदर्भात आपले विवेकपूर्ण विचार मांडले तेव्हा तेही ऐकून न घेता ‘इतर जातीच्या मठाधिपतींना कशाला हव्या आहेत आमच्या धर्मातल्या गोष्टी?’ असं म्हटलं गेलं. या लेखावरही तशाच प्रतिक्रिया उमटणार याविषयी माझी खात्री आहे. तरीही माझ्या बुद्धीला पटणारं प्रामाणिकपणे व्यक्त केलंच पाहिजे, असं वाटल्यामुळे हा लेखन-प्रपंच.
भारताची स्वातंत्र्य-चळवळ सुरू झाल्यापासूनच चाणाक्ष ब्रिटिशांनी तीन प्रकारच्या तंत्रांचा वापर करायला सुरुवात केली. मुसलमान पुढाऱ्यांना बोलावून त्यांना सांगितलं, ‘आम्ही यायच्या आधी तुम्ही या देशावर राज्य करत होता. आता आम्ही निघून गेलो तर बहुसंख्य हिंदू तुमचा नायनाट करतील. तुमचं रक्षण करणारे आम्ही.’ तेव्हापासून हिंदू-मुसलमान झगडा, बंगाल-फाळणी आणि जिना-संस्थांचं प्रस्थ वाढू लागलं.
सुरुवातीपासून अक्षर-ओळख असलेला आणि लिखापढी हाच व्यवसाय असलेल्या ब्राह्मण आणि कायस्थांसारख्या जाती इंग्लिश शिकल्या. त्यांची राजकीय प्रज्ञा वाढली. हेच स्वातंत्र्य-चळवळींचे पुढारी झाले. सुभाषचंद्र बोस, बाबू राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण यांसारखे सगळे. याशिवाय स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय, प्रकांड-पंडित नरेंद्रनाथ दासगुप्ता, हिंदी कवी जयशंकर प्रसाद यांसारख्या विद्वानांसोबत सिन्हा-श्रीवास्तव नावाचे सगळे जण कायस्थ होते. ब्राह्मण नव्हते. यातले काही जण कंपनीचा राज्यकारभार, त्यानंतर ब्रिटिश सरकारमध्ये अधिकाराच्या नोकऱ्या करत समाजाचे मानदंड बनले. ब्रिटिशांनी या त्यांच्या दृष्टीनं ‘उपयुक्त’ जाती वगळून इतर अनेक जाती आर्थिकदृष्टय़ा सबल असूनही, कुशल कारागीर, व्यापारात, जमिनीच्या मालकीत आणि देखभालीत कितीही पुढारलेले असले तरी त्यांना सेन्ससमार्फत ‘मागासलेले’ असं नाव देऊन वेगळं केलं आणि हिंदूंमध्ये फूट पाडली. त्याचबरोबर आर्य-द्रविड, आर्याचं आक्रमण, उत्तर-दक्षिण यांसारखे सिद्धांत लिहून ते अभ्यासक्रमात समाविष्ट केले. तेच शाळा-कॉलेज आणि एकूणच साक्षर समाजातल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात पिढय़ान्पिढय़ा भरत राहिले. ब्रिटनमध्ये शिकून ब्रिटिश तंत्र आत्मसात केलेले भारताचे प्रथम पंतप्रधान नेहरू  यांनी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या याच तीन तंत्रांचा वापर करून आपल्या पक्षाचं सामथ्र्य वाढवलं. विभाजनानंतर भारतात राहिलेल्या मुसलमानांच्या मनात, ‘इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात आम्ही आणि आमची काँग्रेसच तुमचं रक्षण करणार आहोत!’ असं भय निर्माण करून आश्वासनही दिलं. तसं करताना एकगठ्ठा मतांची खात्री करून घेतली. त्याच वेळी ‘अल्पसंख्याक’ ही नवी कल्पना जन्माला घातली आणि जनतेला परिणामकारक रीतीनं फोडलं. हिंदूंमध्येही तिथल्या आर्थिक वर्गीकरण करून त्यांना जातींमध्ये विभाजन केलं. नंतर विशिष्ट जातींचं प्राबल्य असलेल्या प्रदेशात त्या-त्या पोटजातीचे उमेदवार देऊन काँग्रेसला सशक्त केलं. अनेक दशके दुर्बल असलेल्या विरोधी पक्षांनाही पक्षबळासाठी याच तंत्रांना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. अल्पसंख्याकांचा अनुनय, मतपेढी, जाती-जातींत वितुष्ट निर्माण करणं, गरिबीचा विस्तार आणि पाठोपाठ आरक्षणाचं आश्वासन ही काँग्रेस पक्षाची कायमची निवडणुकीची तंत्रं झाली.
राज्यात चालणारा भ्रष्टाचार, प्रामाणिक आणि दक्ष अधिकाऱ्यांना अनुभवाला येणाऱ्या कटकटी, केरळ-पद्धतीच्या राजकीय हत्या या सगळ्यांमुळे जनता वैतागली असल्याचं मुख्यमंत्र्यांना ठाऊक आहे. या संदर्भात कर्नाटकात राजकीयदृष्टय़ा जागृत असलेला वीरशैव समुदाय येडीयुरप्पांच्या मागं उभा असल्याचंही त्यांना ठाऊक आहे. यावर उपाय म्हणून सिद्धरामय्या यांनी ‘वीरशैव-लिंगायत आपण हिंदू नाही’ या चळवळीत  तेल ओतायला सुरुवात केली आहे, अशी चर्चा कर्नाटकातल्या निरक्षरांमध्येही पसरली आहे. मुख्यमंत्र्यांनी कितीही नाकारलं तरी लोकांचा विश्वास बसत नाही. जर यात सत्यांश असेल तर या विचाराचं श्रेय फक्त सिद्धरामय्यांना देणं शक्य नाही. ‘हाय कमांड’च्या नेतृत्वाखाली, मॅडमसमवेतच्या चच्रेनंतर त्यांच्या आदेशानुसार हा मार्ग निवडला गेला असला पाहिजे, अशीही शक्यता काही जण व्यक्त करत आहेत. ही शक्यता पूर्णपणे खोडून काढता येण्यासारखी नाही. वेगळ्या धर्माचे दोन समांतर मतप्रवाह इतरांचं धर्म-परिवर्तन करून संपूर्ण जगच आपल्या धर्माचं करायचं ध्येय ठेवून कार्य उघडपणेच करताहेत. इस्लामनं ‘मारा-तोडा’ ही जुनी पद्धत अजूनही सोडलेली नाही. आता संपूर्ण जगाचीच डोकेदुखी बनलेला इस्लामपुरस्कृत दहशतवाद हे त्याचंच उदाहरण. पूर्वी ख्रिस्त धर्मही बळाचा वापर करत होता. आता त्यांच्याकडून अधिक सूक्ष्म आणि चतुर मार्गाचा वापर केला जातो. शिवाय त्यांच्या हातात अमाप संपत्ती आहे. त्या जोरावर त्यानं युरोप, दोन्ही अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इतर देश व्यापला आहे. आफ्रिका-अमेरिकेत त्याला विरोध करणारा प्रौढ धर्म नव्हता. भारतातला हिंदू धर्म हजारो वर्षांच्या अध्यात्म-शास्त्रातल्या बळामुळे या दोन्ही धर्माना वेसण घालू शकला.
हिंदू म्हणजे वैदिक, जैन, बौद्ध आणि त्यांच्या शाखा-उपशाखा. या काही मोजक्या मुद्दय़ांवर परस्परांशी विरोधी असल्या तरी हजारो वर्षांच्या परस्पर चर्चा, वादविवाद आणि देवाणघेवाणीतून एक समान संस्कृती वाढली आहे. यात शैव, वीरशैव, वैष्णव यांसारख्या काही शाखा आहेत. या वाहिनीमध्ये परस्परांशी असलेल्या विरोधाचा  बाऊ करून, आपण मुख्य वाहिनीशी संबंधित नाही, असा विश्वास निर्माण करून तो वाढीस लावणं हे ख्रिस्त धर्माचंच एक तंत्र आहे. या तंत्रात ब्रिटिश सरकारनंही भरपूर सहकार्य केलं होतं. समाजात जितकी फुटीर वृत्ती वाढीस लागेल, तितकं आपलं साम्राज्य अबाधित राहील असा त्यांचा डाव होता. कर्नाटकात काँग्रेस सरकार सुरक्षित राहाण्यासाठी हिंदू समाजाची एक प्रमुख शाखा असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाला मुख्य वृक्षापासून तोडून वेगळं करण्याचा हा डाव चर्चच्या पद्धतीचं हे काँग्रेस-तंत्र असून राजकीय सामथ्र्य वाढवायच्या पद्धतीशी साम्य दर्शवणारं आहे.  प्रामाणिक-अप्रामाणिक, प्रसिद्ध-अप्रसिद्ध, ज्ञानी-अज्ञानी, योग्य-अयोग्य, वेद-अवेद अशा प्रकारे ‘अ’चा पूर्व-प्रत्यय लावून केलेल्या शब्दप्रयोगामुळे भारतातल्या सर्व भाषांमध्ये विरोधात्मक भाव निर्माण होतो. तसंच ‘अिहदू’ हा शब्द अल्पसंख्याकांच्या संदर्भात केवळ ‘हिंदू नसलेले’ एवढाच अर्थ न देता ‘हिंदू-विरोधी’ असा अर्थ देतो. हे सिद्धरामय्यांच्या लक्षात येत नाही का? अथवा त्यांच्यामागे शेपटीसारखे फिरणारे लेखक आणि पत्रकारांच्याही हे लक्षात येत नाही का? अशी कुजबुज काही जण करत असल्याचं माझ्याही कानांवर आलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या ‘हिंदू-विरोधी’ हा आपला विचार लपवून ठेवू इच्छित नाहीत, असा तर याचा अर्थ नाही ना?
वीरशैव समाज आणि वीरशैव मठ विद्यासंस्था- त्यातही तांत्रिक विद्यासंस्था विपुल प्रमाणात चालवत असतात हे सगळ्यांना ठाऊक आहे. अल्पसंख्याक चालवत असलेल्या संस्थांना नसलेली बंधनं वेगवेगळ्या नावांखाली हिंदू चालवत असलेल्या संस्थांवर सरकार लादत असल्याचं सगळ्यांना ठाऊकच आहे. धर्मादाय खात्याद्वारे हिंदू देवालयांवर विविध बंधनं घालून त्यांची संपत्ती हडप करणारं सरकार इतर धार्मिक स्थळांच्या संदर्भात तटस्थ भूमिका घेतं. भाजप सरकारही यावर काही करू शकलं नव्हतं. आपणही अल्पसंख्याकांच्या यादीत समाविष्ट झालो तर या भेदातून पार होऊ शकू असं या वीरशैव शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांना वाटतंय, असं कानांवर येत आहे.  पण आपल्यावर होणारा अन्याय टाळण्यासाठी आपणही ‘अल्पसंख्याक’ होणं म्हणजे आपल्या मातृधर्मावरचा आपण करत असलेला आघात आहे, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.  बसवण्णांच्या वैचारिकतेतले काही विचार आजही कालबाह्य़ झालेले नाहीत. त्या क्रांतिकारी सुधारणांमधले आजही लागू पडणारे दोन अंश म्हणजे, शारीरिक कष्टाची प्रतिष्ठा आणि आंतरजातीय विवाह. ज्या काळात कामं हा कुळाचा व्यवसाय होऊन त्यात उच्च-नीच भाव निर्माण झाला, जातीयता तीव्र झाली, अशा काळात बसवण्णांच्या या सुधारणातत्त्वांनी अतिशय परिणामकारकरीत्या क्रांतीचं काम केलं आहे. हा भेद आजही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. आज सर्वच व्यवसाय तंत्रज्ञानाच्या अधीन होत असताना सर्वच समाजाचे तरुण तंत्रज्ञान आणि शिक्षण घेऊ लागले आहेत. तसंच या काळात जात-पात न मानता सर्वच जातींच्या मुलांना तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळायची संधी मिळवून देण्याची प्रक्रिया चालूच आहे. या कार्यात वीरशैव शिक्षण संस्था आघाडीवर आहेत. ही प्रक्रिया आणखी तीव्र करायच्या प्रक्रियेतूनच त्यांनी बसवण्णांविषयीची भक्ती दर्शवली, पोचवली पाहिजे. त्याऐवजी वीरशैव समाज बसवण्णा जे साध्य करायला निघाले होते त्या मूलधर्माचा त्याग करायला निघणं योग्य नाही.
व्यवसाय आणि समाजानं चलनशीलता गमावलेल्या त्या काळात बसवण्णांनी आंतरजातीय विवाह घडवून आणायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हिंसात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आजही ग्रामीण भागात तशाच प्रतिक्रिया उमटतात; पण आजचा समाज विचारांची वावटळ, आर्थिक रचना यामुळे समाज चलनशील बनला आहे. वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्याच्या कल्पना स्थिरावल्या आहेत. समाज कर्मठ असताना विवाह हा घरच्यांच्या पुढाकारानं घडणारा विधी होता, तेही नकळत्या वयात. आता तीही परिस्थिती बदलली आहे. मुलं वयानं मोठी असतात आणि आर्थिकदृष्टय़ाही स्वतंत्र असतात. शहरांमध्ये आंतरजातीय विवाह हा काही अपवादात्मक प्रकार राहिलेला नाही. लहान गावांमध्येही हेच अधूनमधून दिसून येते. आजच्या जातीविनाशाच्या प्रक्रियेत प्रामुख्यानं वीरशैव प्रमुख, समाज आणि इतरांनी बसवण्णांविषयीची भक्ती त्यांच्या याच क्रांतिकारी विचारांना पुढं नेण्यात दाखवली पाहिजे. केवळ वीरशैवच नव्हे, इतर जातीच्या मठाधीशांनीही एकत्र येऊन हिंदूंमध्ये कुणीही कुणाशीही विवाहबद्ध होऊ शकेल अशी भूमिका घेतली पाहिजे. त्यातच त्यांचं हित आहे. हा विवेक दाखवला नाही तर पुढच्या पिढय़ांमध्ये हे मठ आपलं स्थानच गमावून बसतील. हिंदू समाजही वर्णव्यवस्थेपासून दूर चालला आहे. हे आणखी वेगानं घडलं तर समाज इतर कर्मठ गोष्टींबरोबरच राजकीय शोषणातूनही मुक्त होईल.
परिस्थितीच्या रेटय़ामुळे हळूहळू संपूर्ण हिंदू समाज वर्ण-व्यवस्थेपासून स्वत:ची सुटका करून घेत आहे; पण राजकीय पक्ष हे त्याला करू देत नाहीत. प्रत्येक राष्ट्रीय पक्ष; त्यातही काँग्रेस आणि कडवे डावे पक्ष आपापल्याकडून लाच म्हणून आरक्षणे पुढं करत आहेत, त्यांचं आमिष दाखवत आहेत. देशात अधिकाधिक उद्योगधंदे वाढेपर्यंत या आरक्षणाचा मोह सुटणार नाही. अमेरिकेत सरकारी नोकरीपेक्षा उद्योग-धंद्याविषयी लोकांना विश्वास आहे. आपल्या देशातही तांत्रिक शिक्षण आणि सामथ्र्य असलेले तरुण यावर विश्वास ठेवून जगू लागले आहेत. या अभिवृद्धीच्या विकासात सर्व जातींचे तरुण गुंतले गेले पाहिजेत. वीरशैव प्रमुखांनी इकडे लक्ष दिले पाहिजे. उद्योग लहान प्रमाणात असताना आणि स्पर्धा नसलेल्या वेळी आपल्या जातीतल्याच तरुणांना नोकरी दिली तर कदाचित चालू शकेल; पण उद्योग वाढला आणि तो अधिकाधिक तंत्रावलंबी झाला, की सामर्थ्यांला महत्त्व द्यावंच लागेल. नाही तर तो उद्योगधंदा टिकणार नाही. अझिम प्रेमजी यांच्या ‘विप्रो’ संस्थेत मुसलमानांसाठी कुठलीच विशेष सवलत नाही. ते प्रेमजी यांच्या धर्मनिरपेक्ष भावनेमुळे घडलेलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पध्रेत टिकून राहायचं असेल तर उद्योग वाढवावाच लागेल, वाढला नाही तर तो नष्ट होईल हे सत्य त्यांनी जाणलं आहे. टाटांनी पारशी समाजातील सायरस मिस्त्री यांना काढून बिगरपारशी एस. चंद्रा यांची संपूर्ण टाटा समुदायाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. हेही हेच सत्य सांगतं. हेच बिर्लानाही लागू पडतं. तसंच भारतीयांना सीईओ म्हणून नेमणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठमोठय़ा कंपन्याही हेच सत्य जाणून आहेत. जाती-पंथांना प्रोत्साहन देण्यातूनच अधिकार मिळवायला धडपडणारे राजकीय पक्ष उद्यमशीलता म्हणजे बसवण्णांच्या कष्टाला महत्त्व देण्याच्या विचारांना कमी लेखून आरक्षण किंवा अल्पसंख्याक म्हणवून घ्यायच्या मोहाला जितक्या लवकर दूर सारतील तेवढं उत्तम.
‘हिंदू चातुर्वण्र्य अनुसरतात आणि लिंगायत ते नाकारतात, त्यामुळे आम्ही हिंदू नाही,’ असाही प्रतिवाद काही जण करताहेत. गुणकर्मविभागणीविषयी विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बधिर वामपंथीय जुनाच चातुर्वण्र्याचा अर्थ भजत आहेत हे समजू शकतं; पण सुशिक्षित लिंगायत ऊर्फ वीरशैव समाज याच्या भजनी लागणं योग्य नाही, असं वाटतं. कसबावर आधारित जातिव्यवस्था वीरशैवांमध्ये अजिबात राहिलेली नाही का? त्यांच्यामध्ये परस्पर-विवाहाची पद्धत आहे का? दीक्षा घेतलेली ज्येष्ठ मंडळी इतरांच्या घरी जेवतात का? मागच्या कर्मठ समाजात बसवण्णांचा जातीरहित समाज पूर्णपणे अस्तित्वात येऊ शकला नाही. आताच्या उद्योगव्यवसायातील क्रांतीत आणि उद्योगशील लोक देश-विदेशातल्या उद्योगानं प्रभावित असलेल्या चलनशील समाजात हे होऊ लागलं आहे. एकाच कुटुंबातली चार मुलं वेगवेगळ्या व्यवसायांत असतात. एक लष्करात जातो, दुसरा व्यापारात शिरतो, तिसरा बाटाच्या दुकानात नोकर म्हणून गिऱ्हाईकांचे पाय धरून चपलांची मापं बघतो, तर चौथा कुठल्या तरी कंपनीत चपराशी म्हणून काम करत असतो. हे मीही पाहिलं आहे. अशी उदाहरणे सगळ्या जातींमध्ये विपुल प्रमाणात दिसतात. या वास्तवाकडे जाणूनबुजून डोळेझाक करायची आणि कुठल्या तरी काळातल्या मनूच्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावून वाद घालत राहायचा, हा केवळ आडमुठेपणा आहे. स्वत:ला बसवण्णांसारख्या रचनात्मक सुधारकाचे भक्त म्हणवणाऱ्यांना ते अजिबात शोभण्यासारखं नाही.
वेद-विरोध आणि चातुर्वण्र्य-विरोध यातही फरक आहे. आता सगळीकडे सगळ्या प्रमुख समाजांच्या मठांमध्ये संस्कृत पाठशाला असतात आणि तिथं संस्कृत शिकवलं जातं. आपापल्या जातीतले धार्मिक विधी आणि विवाहासारखे विधी करण्यासाठी आपल्याच जातीचे पुरोहित तयार केले जात आहेत. हे पुरोहित आणि ब्राह्मण पुरोहित करत असलेल्या कर्मामध्ये फारसा फरक नाही. कुठं नारायण असतो तर कुठं शिव असतो, इतकंच. मंत्रांमध्येही शिव आणि विष्णू एक असल्याचं सांगणारेच मंत्र असतात. ‘आदिचुंचुणगिरी’सारख्या ख्यात वीरशैव मठात तर संस्कृतचं शिक्षण अतिशय खोलात जाऊन दिलं जातं. त्यात देवपूजेचंही विधान शिकवलं जातं. तसंच संस्कृतमधील ‘क्लासिक’ ग्रंथही शिकवले जातात. भारताचं संविधान जारी झाल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार-विरोधी कायदा, देवालय-प्रवेश, देवालयांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी नेमणं यांसारख्या आदेशामुळे मनुधर्मशास्त्रातले तिरस्करणीय नियम संविधानातच त्यागले आहेत. त्यांना शिक्षापात्र अपराध मानले आहे. असं असताना पुन्हा त्याच मुद्दय़ांवर वाद घालणं हा आडमुठेपणा आहे. आपल्या संविधान रचनासभेत अनेक जण उच्च जातीतलेही होते. त्यांनीच चातुर्वण्र्याचा धिक्कार केला. एवढेच नव्हे तर समानतेच्या विरोधात जाणं हा शिक्षापात्र अपराध आहे असा कायदाही केला. या वास्तवाकडे आपण डोळेझाक करता कामा नये.
एकूण काय, बसवण्णांच्या मूळ तत्त्वांना आजच्या समाजात पुन्हा सक्रिय करणे हे समस्त वीरशैव लिंगायतांचेच नव्हे, तर समस्त हिंदूंचं ध्येय होणं आवश्यक आहे.
अनुवाद : उमा वि. कुलकर्णी

ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಹಿಂದೂಸಂಸ್ಕೃತಿಯ ಭಾಗ

ವೀರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹೋರಾಟ ಸದ್ಯಕ್ಕೆ ತಣ್ಣಗಾಗುವ ಲಕ್ಷಣವಿಲ್ಲ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಬೇಡಿಕೆಯು ಧರ್ಮವನ್ನು ಇಬ್ಭಾಗಗೊಳಿಸುವ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಾಂದಿಯಾಗಿದೆ. ವೀರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತರು ದೇಶದ ನಾನಾ ಭಾಗಗಳಲ್ಲಿದ್ದರೂ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೊರತುಪಡಿಸಿದರೆ; ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತರಿದ್ದಾರೆ. ಈ ಎರಡೂ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲೂ ಅಪಾರ ಭಕ್ತರನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥದ್ದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಸಮೀಪದ ಕನ್ಹೇರಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಗಿರಿ ಮಹಾಸಂಸ್ಥಾನಮಠ. ಈ ಮಠದ ಶ್ರೀ ಅದೃಶ್ಯ ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೊಂದಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಕುರಿತಾಗಿ ನಡೆಸಿದ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನ ಇಲ್ಲಿದೆ.
| ಪ್ರಶಾಂತ ರಿಪ್ಪನ್​ಪೇಟೆ
ವೀರಶೈವ – ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಕೂಗು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜೋರಾಗಿದೆ. ಇದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ?
ಧರ್ಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಪ್ರವಾಹದಿಂದ ಪ್ರಬಲ ಸಮುದಾಯಗಳನ್ನು ದೂರ ಕೊಂಡೊಯ್ಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಕೆಲವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಸುಪ್ತವಾಗಿ ಮಾಡುತ್ತಲೇ ಇವೆ. ಅದರಂತೆ ದೇಶದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಇಂತಹ ಹೋರಾಟಗಳು ನಡೆಯುತ್ತಲೇ ಇರುತ್ತವೆ. ರಾಷ್ಟ್ರದ ಪಾರಂಪರಿಕ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಛಿದ್ರಗೊಳಿಸುವ ದುರುದ್ದೇಶ ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು, ಅದನ್ನು ಕೆಲವರು ಅರ್ಥಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿಲ್ಲ. ಯಾವುದೋ ಮೀಸಲಾತಿಯ ಆಮಿಷಕ್ಕೆ ಮುಗ್ಧ ಜನರನ್ನು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಆಂದೋಲನಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ದೀರ್ಘಕಾಲೀನ ಪರಿಣಾಮವನ್ನು ಮನಗಂಡಾಗ, ಇದು ಕೂಡ ರಾಷ್ಟ್ರದ್ರೋಹದ ಭಾಗವೇ ಆಗುತ್ತದೆಯೇ ಹೊರತಾಗಿ ಮತ್ತೇನೂ ಅಲ್ಲ. ವೀರಶೈವ ಅಥವಾ ಲಿಂಗಾಯತ ಎನ್ನುವುದು ಸಹ ಒಂದು ಮತವೇ ಹೊರತು ಹಿಂದೂಧರ್ಮದಿಂದ ಪ್ರತ್ಯೇಕಿಸುವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಯಾವುದೇ ಸಮರ್ಥ ಪರಿಕರಗಳು, ಪುರಾವೆಗಳು ಇಲ್ಲ.
ಬಸವಾದಿ ಶರಣರು ಹಿಂದೂಧರ್ಮದ ಪ್ರಮಾಣ ಗ್ರಂಥಗಳಾದ ವೇದ ಆಗಮ ಉಪನಿಷತ್ತುಗಳನ್ನು ವಿರೋಧಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಿದ್ದಮೇಲೆ ಹಿಂದೂಧರ್ಮದ ಭಾಗ ಲಿಂಗಾಯತ ಎನ್ನೋದು ಹೇಗೆ ಸರಿ?
ಬಸವಣ್ಣನವರ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡು ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಬೇಡಿಕೆ ಇಡುವವರು ಕೇವಲ 10-12 ವಚನಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆಯೇ ವಿನಾ ಬಸವಣ್ಣನವರ ಮತ್ತು ಶಿವಶರಣರ ಸಾವಿರಾರು ವಚನಗಳನ್ನು ಬುದ್ಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮರೆಮಾಚುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಸವಣ್ಣನವರ ಬಹುತೇಕ ವಚನಗಳು ವೈದಿಕ ಸಾಹಿತ್ಯದ ಕನ್ನಡ ಅನುವಾದದಂತಿವೆ. ಭಾಷೆ ಬದಲಾದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಭಾವನೆ ಬದಲಾಗುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಭಾರತದ ಅಧ್ಯಾತ್ಮ, ಧಾರ್ವಿುಕ ರೀತಿ-ನೀತಿ ಎಲ್ಲವುಗಳನ್ನು ಪೋಷಿಸುವಂತಹ ಸಾಹಿತ್ಯ ವಚನಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿದೆ. ಅವುಗಳನ್ನು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿಯೇ ಮರೆಮಾಚುವ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿದೆ. ಶರಣತತ್ವವನ್ನು ಕೇವಲ ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಳುವ ನಮ್ಮ ಕೆಲವು ಸ್ವಾಮಿಗಳು ಸಮಗ್ರ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆಗ ಮಾತ್ರ ಸಮನ್ವಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲು ಸಾಧ್ಯ.
ಹಿಂದೂಧರ್ಮದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ವರ್ಣಾಶ್ರಮ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಶೋಷಣೆ, ಪುರೋಹಿತಶಾಹಿ ಬಲವಾಗಿದೆ. ಹಾಗಿದ್ದ ಮೇಲೆ ಅವುಗಳನ್ನು ಧಿಕ್ಕರಿಸಿದ ಶರಣತತ್ವಕ್ಕೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಮಾನ್ಯತೆ ಕೇಳುವುದು ಸರಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನಿಸೋದಿಲ್ವೇ?
ಹಿಂದೂಧರ್ಮದಲ್ಲಿ ಇರುವ ನಮ್ಮ ಜಾತಿಗಳಲ್ಲಿ ವರ್ಣಗಳಿವೆ. ಆದರೆ ವರ್ಣಗಳಲ್ಲಿ ಜಾತಿಗಳನ್ನು ಆರೋಪಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೆ. ಎಲ್ಲ ಜಾತಿಗಳಲ್ಲೂ ಗುರುಕುಲವಿದ್ದವು, ಎಲ್ಲ ಜಾತಿಗಳಲ್ಲೂ ರಾಜಮಹಾರಾಜರಿದ್ದರು,


ಎಲ್ಲ ಜಾತಿಯವರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಎಲ್ಲ ಜಾತಿಯವರು ಶುಶ್ರೂಷೆಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದರು. ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಹಲವು ನಾಯಕರು, ಮಠಗಳು ಶಿಕ್ಷಣಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇತರರನ್ನು ಶೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸ್ವತಃ ಲಿಂಗಾಯತರನ್ನು ಶೋಷಿಸುತ್ತ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಾಗಿದ್ದು ಇದೀಗ ಬಸವತತ್ವವನ್ನು ಜಪಿಸುತ್ತಿರುವುದು ಎಷ್ಟು ಸರಿ? ಪುರೋಹಿತಶಾಹಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ನಮಗಂತೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ವೇದಸಂಹಿತೆಯನ್ನು ರಚಿಸಿದ ಋಷಿಗಳಿರಬಹುದು, ತದನಂತರದ ಉಪನಿಷತ್ ಕಾಲದ ಎಲ್ಲ ಋಷಿಮುನಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಬಹುತೇಕ ಯಾರೂ ಬ್ರಾಹ್ಮಣರಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ದೇಶದ ಇಬ್ಬರು ಮಹಾತ್ಮರಾಗಿರುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ಶ್ರೀರಾಮ ಬ್ರಾಹ್ಮಣರಲ್ಲ. ಹಾಗೆಂದ ಮೇಲೆ ಕೇವಲ ಒಂದು ಸಮುದಾಯವನ್ನು ದೂಷಿಸುವುದು ತಪ್ಪು. ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಅಪೂರ್ಣವಾಗಿದ್ದ ಒಡೆದಾಳುವ ನೀತಿಯನ್ನು ನಮ್ಮವರೇ ಇಂದು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲು ಹೊರಟಿರುವುದು ಆಘಾತಕಾರಿ ಅಂಶ.
ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನೇ ಪ್ರಮಾಣಗ್ರಂಥಗಳಾಗಿ ಹೊಸತೊಂದು ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಸರ್ವಸಮ್ಮತ ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಲ್ವಾ?
ವಚನಗಳು ಸಮಗ್ರ ಧರ್ಮದ ಸಾಹಿತ್ಯವಾಗಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲ್ಲ. ಕಾರಣ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಾತ್ಮ, ಸಾಮಾಜಿಕ ನೀತಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಹಕ್ಕು, ಕರ್ತವ್ಯಗಳು, ಆರ್ಥಿಕ ನೀತಿ, ಕೃಷಿ ನೀತಿ, ಆರೋಗ್ಯ ಮುಂತಾದ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳಿರುತ್ತವೆ. ಆದರೆ ವಚನಗಳು ಬಿಡಿಬಿಡಿಯಾಗಿ, ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಮೂಡಿಬಂದಂಥವು. ಕೆಲವೊಂದು ಬಾರಿ ಒಬ್ಬರೇ ವಚನಕಾರರ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಚನಗಳಲ್ಲಿ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳಿವೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ವಚನಕಾರರ ವಚನಗಳಲ್ಲೂ ಅಂತಹುದ್ದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಆದರೆ ಅಂತಹ ಕೆಲವೇ ಅಂಶಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತೇನೆಂದರೆ ಅದು ಅಸಾಧ್ಯದ ಮಾತು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಬಸವಣ್ಣನವರ ಒಂದು ವಚನದಲ್ಲಿ ‘ಬೇಡುವನಿಲ್ಲದೆ ಬಡವನಾದೆ’ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದರೆ; ಇನ್ನೊಂದು ವಚನದಲ್ಲಿ ‘ಉಂಬ ಜಂಗಮ ಬಂದರೆ ನಡೆ ಎಂಬರಯ್ಯ’ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಿದ್ದರೆ ಯಾವುದನ್ನು ನಾವು ಅನುಸರಿಸಬೇಕು ಎನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆಯಾಗುತ್ತೆ. ಸ್ತ್ರೀಸಮಾನತೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವ ಬಸವಣ್ಣನವರು ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪತ್ನಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಶಬ್ದದಿಂದ ಬೈಯುವ ವಚನವಿದೆ. ಇದನ್ನು ಹೇಗೆ ಶಾಸ್ತ್ರ, ಸಿದ್ಧಾಂತ ಅಂತ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಎಂದರೆ, ನಮ್ಮ ಜನ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿಗಳು, ಹೋರಾಟಗಳು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಶರಣರು ಮಾತ್ರ ಮಾಡಿಲ್ಲ. ದೇಶದ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಂತಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಹಲವು ಕ್ರಾಂತಿಗಳು, ಹೋರಾಟಗಳು, ಪ್ರತಿಪಾದನೆಗಳು ಆಗಿಹೋಗಿವೆ. ಆ ಎಲ್ಲರ ಪ್ರತಿಪಾದನೆಗಳನ್ನು ಒಂದೊಂದು ಧರ್ಮ ಅಂತ ಕರೆಯೋದಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆ ಇತಿಹಾಸವನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು.
್ಝಮಾನತೆಗಾಗಿ ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡಿದ ಶರಣತತ್ವಕ್ಕೆ ಧಾರ್ವಿುಕ ಪ್ರತ್ಯೇಕತೆ ಸಿಗುವುದರಿಂದ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಸ್ತರದವರಿಗೂ ವಿಶ್ವಾಸ ಮೂಡಿಸಿದಂತಾಗುತ್ತೆ ಅನಿಸಲ್ವಾ?
ಸಮಾನತೆಯ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಶರಣರು ಜಾತ್ಯತೀತ ತತ್ವದ ಮೇಲೆ ಮುನ್ನಡೆದವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಎಲ್ಲ ಶರಣರನ್ನು ಅವರ ಜಾತಿಯ ಹೆಸರಿನಿಂದ ಗುರುತಿಸಿರುವುದು ಎಷ್ಟು ಸರಿ? ಮಡಿವಾಳ ಮಾಚಯ್ಯ, ಡೋಹರ ಕಕ್ಕಯ್ಯ, ಹಡಪದ ಅಪ್ಪಣ್ಣ – ಹೀಗೆ ಅವರವರ ಜಾತಿಯ ಹೆಸರಿನಿಂದ ಶರಣರನ್ನು ಗುರುತಿಸಲಾಗಿದೆ. ಜಾತಿಯನ್ನು ಮೀರಿದ ಶರಣರಿಗೆ ಜಾತಿಯ ಪಟ್ಟ ಕಟ್ಟುವ ಪ್ರಯತ್ನವೇ ಹೊಸ ಧರ್ಮದ ಬೇಡಿಕೆಯೇ? ಇದರಿಂದ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ವರ್ಗದವರೂ ಪೂಜಿಸುತ್ತಿದ್ದ ಬಸವಾದಿ ಶರಣರನ್ನು ಕೇವಲ ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಮಾಡಿದ ಹಾಗಾಗುತ್ತದೆ. ಜಾತಿವ್ಯವಸ್ಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡುವ ಎಷ್ಟು ಜನರು ಕಳೆದ ಎಂಟುನೂರು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಇತರೆ ಜಾತಿ ಜನಾಂಗದೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಮದುವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಳುವುದೇ ಒಂದು ತತ್ವ, ನಡೆದುಕೊಳ್ಳುವುದೇ ಇನ್ನೊಂದು ತತ್ವವಾದರೆ ಹೇಗೆ? ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ ಪ್ರಬಲ ಮಠಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮಠಗಳು ತಮ್ಮ ಜಾತಿಯವರನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಇತರೆ ಜಾತಿಯವರನ್ನು ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನಾಗಿ ನೇಮಿಸಿವೆ. ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ವಿರೋಧಿಸುವವರ ಮಠದ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅವರ ಶಾಖಾಮಠಗಳಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ವೇದಪಾಠಶಾಲೆಗಳುನಡೆಯುತ್ತಿವೆ. ವೇದೋಕ್ತ, ರುದ್ರಸಹಿತ ಪೂಜೆಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ನಡೆಯೊಂದು, ನುಡಿಯೊಂದಾದರೆ ಈ ಸಮಾಜ ಅಂಥವರನ್ನು ನಂಬಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ?
ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮವನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಿದವರು ಬಸವಾನುಯಾಯಿಗಳು, ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸುವವರು ಬಸವದ್ರೋಹಿಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ನಿಲುವೇನು?
ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥ ಸಾಧನೆಗಾಗಿ ಬಸವಣ್ಣನವರ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡು, ತಮಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವ ವಚನಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡುತ್ತಿರುವವರು ಈ ಬಗ್ಗೆ ಆತ್ಮಾವಲೋಕನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಹಿಂದೂಧರ್ಮದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದ ಯಾವ ತತ್ವಗಳೂ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿರುವ ತತ್ವಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಎನ್ನ ದೇಹವೇ ದೇಗುಲ ಎಂಬ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನದ ಅರ್ಥ; ಇದ್ದ ದೇವಾಲಯವನ್ನೆಲ್ಲ ಒಡೆದುಹಾಕಿ ಅಂತಲ್ಲ. ವೇದದಲ್ಲಿರುವ ‘ದೇಹೋ ದೇವಾಲಯ ಪ್ರೋಕ್ತಃ, ಜೀವಭೂತ ಸನಾತನಃ’ ಎಂಬ ಶ್ಲೋಕವನ್ನೇ ಬಸವಣ್ಣನವರು ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಬಸವಣ್ಣನವರು ಮತ್ತೊಂದು ವಚನದಲ್ಲಿ ‘ಎತ್ತ ನೋಡಿದಡತ್ತತ್ತ ನೀನೇ ದೇವಾ, ಸಕಲ ವಿಸ್ತಾರದ ರೂಹು ನೀನೇ ದೇವಾ’ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದರರ್ಥ ಕೂಡ ಅಣು-ರೇಣು-ತೃಣ-ಕಾಷ್ಠದಲ್ಲೂ ಭಗವಂತನಿದ್ದಾನೆಂಬ ಮೂಲ ಸಿದ್ಧಾಂತದ ರೂಪಾಂತರವೇ ಆಗಿದೆ. ಎಂಟುನೂರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಲ್ಲದ ಪ್ರಗತಿಪರರ ಹಕ್ಕೊತ್ತಾಯ ಕಳೆದ 5-10 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹೆಚ್ಚಾಗುವುದಕ್ಕೆ; ಕಾಣದ ಕೆಲವು ದುಷ್ಟಶಕ್ತಿಗಳ ಪ್ರಯತ್ನವಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಶಿವರಾಷ್ಟ್ರ ಧರ್ಮ ಅಂತ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದರು. ಗುಜರಾತ್​ನಲ್ಲಿ ಪಟೇಲರ ಹೋರಾಟ, ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗುಜ್ಜರ್ ಸಮುದಾಯದ ಹೋರಾಟ – ಹೀಗೆ ಇವೆಲ್ಲವೂ ದೇಶವಿರೋಧಿ ಶಕ್ತಿಗಳ ಕುಮ್ಮಕ್ಕಿನಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿವೆ. ಇದರಿಂದ ಯಾವ ಪ್ರಯೋಜನವೂ ಆಗೋದಿಲ್ಲ.
 ಹಂತದಲ್ಲಿ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯ ನಿಲುವು ಏನಾಗಿರಬೇಕು?
ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ಏನಾದರೂ ಒಂದು ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಮೊದಲು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಆ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿವಳಿಕೆ ನೀಡಬೇಕು. ನಂತರ ಅದರ ಸಾಧಕ-ಬಾಧಕಗಳ ಚರ್ಚೆ ನಡೆಯಬೇಕು. ಶಾಸ್ತ್ರಾರ್ಥ ನಡೀಬೇಕು. ಇದರ ಸಂಬಂಧ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು, ಧರ್ಮಗುರುಗಳನ್ನು ಕರೆದು ಮಾತನಾಡಬೇಕು. ಈ ಯಾವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳಿಲ್ಲದೆ ಮುಂದುವರಿದ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಂತಹ ವಿವಾದ, ಗದ್ದಲ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಮಹಾಸಭೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಹೆಜ್ಜೆ ಇಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಮಹಾಸಭೆಯು ಇದುವರೆಗೂ ಸಮಾಜದ ಮಾತೃಸಂಸ್ಥೆ ಎಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಮಾತೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಮಮತೆಯಿಂದ ಕಾಣಬೇಕು. ಯಾರೊಬ್ಬರ ದಾಕ್ಷಿಣ್ಯಕ್ಕೂ ಒಳಗಾಗಬಾರದು.
ರಾಷ್ಟ್ರೀಯತೆ, ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ಬಲವರ್ಧನೆಗೆ ಚಿಂತಿಸಬೇಕಾದ ಸರ್ಕಾರವಾಗಲೀ, ಸಮಾಜವಾಗಲೀ – ಹೀಗೆ ಆಂತರಿಕ ಧರ್ಮಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ ಒತ್ತು ನೀಡ್ತಿರೋದು ಎಷ್ಟು ಸರಿ?
ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳಿಗಿಂತ ರಾಷ್ಟ್ರಧರ್ಮ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯ ಎನ್ನೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ದೇಶದ ಆಂತರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ಮತಾಂತರದಂತಹ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ನಮ್ಮ ಮುಂದಿದೆ. ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿಗಳಾದವರು ಒಂದು ಸಂಗತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಲಿಂಗಾಯತರೇ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಲಿಂಗಾಯತರೇತರ ಸಂಪ್ರದಾಯಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತಿಸಬೇಕು. ಆಡಳಿತ ನಡೆಸುವವರು ಸಹ ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಜವನ್ನು ಇಬ್ಭಾಗ ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಸಮಾಜವನ್ನು ಯಾರೂ ಚೆಂಡಿನಂತೆ ಬಳಸಿಕೊಳ್ಳಬಾರದು.
ಒಂದುವೇಳೆ ಸರ್ಕಾರ ಅಂತಿಮವಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮವನ್ನು ಘೊಷಿಸಿದರೆ ಆಗ ಏನಾಗಬಹುದು?
ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇದು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೇನಾದರೂ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಆದರೆ ಸಮಾಜ ಸಂಕುಚಿತಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ಬಸವಣ್ಣನವರ ‘ಇವ ನಮ್ಮವ, ಇವ ನಮ್ಮವ’ ಎಂಬ ವಚನಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ವಣವಾಗುತ್ತೆ. ಇತರೆ ಸಮಾಜದವರು ನಮ್ಮನ್ನು ನೋಡುವ ದೃಷ್ಟಿ ಕೂಡ ಬದಲಾಗುತ್ತೆ. ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮತಗಳು ಧರ್ಮಗಳಾಗಿ ಮಾನ್ಯಗೊಂಡಿದ್ದರ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಬಹು ದೊಡ್ಡ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಇದು ಹೀಗೆಯೇ ಛಿದ್ರವಾಗುತ್ತ ಸಾಗಿದರೆ ಮುಂದೊಂದು ದಿನ ರಾಷ್ಟ್ರದ ಅಖಂಡತೆಗೆ ಕೂಡ ಪೆಟ್ಟು ಬೀಳದಿರದು.
ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಹಿಂದೂಸಂಸ್ಕೃತಿಯ ಭಾಗ
ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಕೂಗಿನ ವಿಚಾರದಿಂದ – ವೀರಶೈವರೇ ಬೇರೆ, ಲಿಂಗಾಯತರೇ ಬೇರೆ ಎಂಬ ವಾದಕ್ಕೆ ನಾಂದಿಯಾಗಿದೆ. ಈ ಆಂತರಿಕ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವೇನು?
ಇದು ಕೇವಲ ಎರಡು ಸಂಪ್ರದಾಯದ ಮಠಾಧೀಶರ ಒಣಪ್ರತಿಷ್ಠೆಗೆ ಎದ್ದಿರುವ ಆಂತರಿಕ ಬೇಗುದಿ. ತಮಗೆ ತಾವೇ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ತಾವೇ ದೊಡ್ಡವರೆಂದು ಬೀಗುವವರ ಮತ್ತು ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ತಮ್ಮ ಹಿಡಿತ ಸಾಧಿಸಬೇಕೆಂಬುವವರ ಸಮಾಜವಿರೋಧಿ ನಿಲುವಿನಿಂದ ದೊಡ್ಡ ಅಪಾಯ ಕಾದಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಎರಡೂ ವರ್ಗದ ಮಠಾಧೀಶರು ಚಿಂತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಅಗತ್ಯವಿದೆ. ನಮ್ಮ ಧಾರ್ವಿುಕ ಆಚಾರ-ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಅನಿಷ್ಟಗಳು ಒಳಸೇರಿದ್ದರೆ ಅವುಗಳನ್ನಷ್ಟೇ ದೂರಿಕರಿಸುವ ಕಾರ್ಯ ಆಗಬೇಕು. ಆದರೆ ಮನೆಯೊಳಗೆ ವಿಷಸರ್ಪ ಬಂದಿದೆ ಎಂದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಸರ್ಪವನ್ನು ಹೊರಹಾಕುವುದಕ್ಕಾಗಿ ಮನೆಗೆ ಬೆಂಕಿ ಕೊಡುವಂತಹ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇದು ಆಗಬಾರದು. ವೀರಶೈವ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಅನ್ನೋದು ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖವಿದ್ದ ಹಾಗೆ. ಇಬ್ಬರಿಗೂ ತತ್ವತ್ರಯಗಳು ಒಂದೇ ಇವೆ. ಧರ್ವಚರಣೆಯ ರೀತಿ-ನೀತಿಗಳು ಒಂದೇ ಇವೆ ಅಂದಮೇಲೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಪ್ರತಿಷ್ಠೆಗಾಗಿ ಸಮಾಜವನ್ನು ಒಡೆಯುವ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಯಾರೂ ಕೈ ಹಾಕಬಾರದು ಎನ್ನೋದು ನನ್ನ ವಿನಂತಿ. ಜನ ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತರಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಯಾವ ಕೂಗಿನಿಂದಲೂ ನಮ್ಮ ಭಕ್ತರು ಬದಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ತಮ್ಮ ಕೌಟಂಬಿಕ ಪರಂಪರೆಯಂತೆ, ಈ ಹಿಂದಿನಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂತೆಯೇ ಜನ ಧರ್ವಚರಣೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ.

ಸಮುದಾಯ ವಿಭಜಿಸುತ್ತಿರುವ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಹೋರಾಟ!

ತನಗೆ ಮುನಿವರಿಗೆ ತಾ ಮುನಿಯಲೇಕಯ್ಯಾ?
ತನಗಾದ ಆಗೇನು? ಅವರಿಗಾದ ಚೇಗೇನು?
ತನುವಿನ ಕೋಪ ತನ್ನ ಹಿರಿತನದ ಕೇಡು.
ಮನದ ಕೋಪ ತನ್ನ ಅರಿವಿನ ಕೇಡು.
ಮನೆಯೊಳಗಣ ಕಿಚ್ಚು ಮನೆಯ ಸುಟ್ಟಲ್ಲದೆ
ನೆರಮನೆಯ ಸುಡದು ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವಾ.
ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ವೀರಶೈವ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತರ ನಡುವೆ ನಡೆದಿರುವ ಹೋರಾಟದ ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಬಸವಣ್ಣನವರ ಈ ವಚನ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಲುತ್ತದೆ. ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಂದ, ರಾಜಕೀಯ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ, ಪಕ್ಷ ರಾಜಕಾ ರಣದ ಹುನ್ನಾರದಿಂದ ಉತ್ತೇಜಿತವಾಗಿರುವ ಈ ಹೋರಾಟವು ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾನಿದ್ದ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿ ಕೊಳ್ಳಿ ಹಚ್ಚಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಧರ್ಮಗುರುಗಳು, ಪೀಠಾಧಿ ಪತಿಗಳು, ಸಾಹಿತಿಗಳು, ಶಿಕ್ಷಣ ತಜ್ಞರು, ವಿಚಾರವಂತರು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇಬ್ಭಾಗವಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅವರೊಡನೆ ಸಮುದಾಯವೂ ಅಡ್ಡಡ್ಡ, ಉದ್ದುದ್ದ ವಿಭಜನೆಯಾಗಿದೆ. ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ನೆಲೆಗಟ್ಟನ್ನು ಪಕ್ಕಕ್ಕಿರಿಸಿ, ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮ ವಿಚಾರದ ಸುತ್ತ ಸ್ವಾರ್ಥ, ಪ್ರಲೋಭನೆಯ ಜೇಡರ ಬಲೆ ನೇಯ್ದಿರುವ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಒಳಮರ್ಮ ಅರಿಯದ ಸಮುದಾಯದ ಒಳಗೆ ಹೊತ್ತಿರುವ ಕಿಚ್ಚು ಬಸವಣ್ಣನವರ ಮೇಲಿನ ವಚನದ ಕೊನೆಯ ಎರಡು ಸಾಲಿನ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ನಿಂತಿದೆ.
ನಿಜ, ಲಿಂಗಾಯತ ಮತ್ತು ವೀರಶೈವ ಬಣಗಳ ನಡುವೆ ಲಾಗಾಯ್ತಿನಿಂದಲೂ ಸಾಕಷ್ಟು ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳು ಇದ್ದವು. ಈ ಚರ್ಚೆಗೆ ಶತಮಾನಗಳ ಇತಿಹಾಸವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ವೈಚಾರಿಕ ಸ್ಪಷ್ಟತೆಗಾಗಿ ವಾದ, ಪ್ರತಿವಾದ, ಸಂವಾದ ನಡೆಯುತ್ತಾ ಬಂದಿತ್ತು. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಇದಕ್ಕೆ ರಾಜಕೀಯ ಲೇಪ ಹಚ್ಚಿಕೊಂಡಿತೋ ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯದಲ್ಲೂ ಮತಗಳ ಅನ್ವೇಷಣೆ ಶುರುವಾಯಿತು. ಈ ಮತಗಳ ಅನ್ವೇಷಣೆ ಶುರುವಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ವಾದ, ಪ್ರತಿವಾದ, ಸಂವಾದದ ಜಾಗವನ್ನು ಜಗಳ ಆಕ್ರಮಿಸಿಕೊಂಡಿತು. ಹೀಗಾಗಿ ಈಗ ದಿನಬೆಳಗಾದರೆ ಬರೀ ಜಗಳ, ಜಗಳ, ಜಗಳ. ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಒಳಿತು ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವ ಹೃದಯ ವೈಶಾಲ್ಯ ಯಾವ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಇಲ್ಲ, ಯಾವ ರಾಜಕಾರಣಿಗೂ ಇಲ್ಲ. ಬರೀ ಮತ ಹುಡುಕುವುದಷ್ಟೇ. ಇಂಥ ರಾಜಕೀಯ ನಿರತರಲ್ಲಿ ಬಹುತೇಕರು ಸಮುದಾಯದವರೇ ಆಗಿದ್ದಾರೆ ಎನ್ನುವುದು ಇನ್ನೂ ದುರಂತದ ವಿಷಯ.
ಈವರೆಗೂ ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಸಮುದಾಯ ಹಿತದ ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಕಕ್ಕಿಟ್ಟು ಒಗ್ಗೂಡುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಯಾವುದೇ ಪಕ್ಷದಲ್ಲಿರಲಿ ಸಮುದಾಯ ಮೊದಲು, ನಂತರ ರಾಜಕೀಯ ಎನ್ನುತ್ತಿದ್ದರು. ಹೀಗಾಗಿ ಅದು ಸಮುದಾಯ ಪ್ರಾತಿ ನಿಧ್ಯದ ಸಿದ್ದಗಂಗಾ ಮಠವಿರಲಿ, ಸುತ್ತೂರು ಮಠವಿರಲಿ, ಮೂರು ಸಾವಿರ ಮಠವಿರಲಿ, ಮುರುಘಾ ಮಠವಿರಲಿ, ತರಳಬಾಳು ಮಠವಿರಲಿ, ಬೇರಾವುದೇ ಮಠವಿರಲಿ, ಕೊನೆಗೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭಾ ಇರಲಿ – ಪಕ್ಷಬೇಧ ಮರೆತು ಎಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡುತ್ತಿದ್ದರು. ಆಚಾರ-ವಿಚಾರಗಳು ಏನೇ ಇರಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟಿನ ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರ ಕೈಗಳೂ ಜತೆಯಾಗುತ್ತಿದ್ದವು. ಆದರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರಾಬಲ್ಯವಿರುವ ನಂಜನಗೂಡು ಮತ್ತು ಗುಂಡ್ಲುಪೇಟೆ ವಿಧಾನಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ನಡೆದ ಮರುಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಸಮುದಾಯದ ಮತಗಳನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ವಿಭಜಿಸಿ ಗೆಲವು ದಾಖಲಿಸಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಲೆಯಲ್ಲಿ ಬೇರೆಯದೇ ವಿಚಾರ ಅರಳಲು ಶುರುಮಾಡಿತು.
ಅಷ್ಟೊತ್ತಿಗಾಗಲೇ ಸರಕಾರಿ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣನವರ ಫೋಟೋ ಹಾಕುವ ಆದೇಶ, ವಿಜಯಪುರ ಮಹಿಳಾ ವಿವಿಗೆ ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿ ನಾಮಕರಣ, ಹೇಮರೆಡ್ಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ನಿರ್ಧಾರದ ಮೂಲಕ ಲಿಂಗಾಯತ ಸಮುದಾಯವನ್ನು ಸೆಳೆಯಲು ಯತ್ನಿಸಿದ್ದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರಕಾರಕ್ಕೆ ನಂಜನಗೂಡು, ಗುಂಡ್ಲುಪೇಟೆ ಮರುಚುನಾವಣೆ ಗೆಲವು ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲಿ ತಂತ್ರ ಹೆಣೆಯಲು ಪ್ರೇರಣೆ ನೀಡಿತು. ಮರುಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಏನೆಲ್ಲ ತಂತ್ರ ಮಾಡಿದರೂ ಬಿಜೆಪಿಗೆ ಗೆಲವು ತಂದುಕೊಡಲು ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಇದನ್ನೇ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಗೂ ರಣತಂತ್ರ ಹೆಣೆಯಲು ಬುನಾದಿ ಮಾಡಿಕೊಂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರಕಾರ ಕೈ ಹಾಕಿದ್ದೇ ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಂಬುಗೊಡುವ ವಿಚಾರಕ್ಕೆ. ಅದಾದ ನಂತರ ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಬಿಜೆಪಿ, ಜೆಡಿಎಸ್ ಎನ್ನದೇ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಹೊರಗೆ ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ವಿಚಾರವೇ ಮತರಾಜಕಾರಣದ ಕೇಂದ್ರಬಿಂದುವಾಗಿ ಪರಿಣಮಿಸಿದೆ.
ಇದರಿಂದ ಯಾರಿಗೆ ಎಷ್ಟು ಲಾಭವಾಗುತ್ತದೋ ಬಿಡುತ್ತದೋ ಅದು ಬೇರೆ ವಿಚಾರ. ಆದರೆ ಸಮುದಾಯ ಮಾತ್ರ ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ವಿಭಜನೆಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿದೆ.  ತತ್ಪರಿಣಾಮ ದಿನ ಬೆಳಗಾದರೆ ವೀರಶೈವ ಪ್ರತಿಪಾದಕರು ಲಿಂಗಾಯತ ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮ ಹೋರಾಟಗಾರರ ಮೇಲೆ, ಅವರು ಇವರ ಮೇಲೆ ವಾಗ್ಮಳೆ ಸುರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪಕ್ಷಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ರಾಜಕೀಯ ನಡೆಯುತ್ತಿರು ವುದು ಒಂದು ಕಡೆಯಾದರೆ, ನಿರ್ದಿಷ್ಟ ಪಕ್ಷದೊಳಗೂ ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್‌ನೊಳಗೆ ವೀರಶೈವ, ಲಿಂಗಾಯತ ಬಣ ನಾಯಕರು ಪರಸ್ಪರ ಕೆಸರೆರಾಚಾಟದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪರಸ್ಪರ ನಿಂದನೆಯೇ ಪ್ರಾತಃಸ್ತುತಿ ಎನ್ನುವಂತಾಗಿದೆ. ಧರ್ಮ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರಗಳ ಅಧಿಪತಿಗಳಾದ ಮಠಾಧೀಶರು ಕೂಡ ಇದರ ಭಾಗವಾಗಿ ಹೋಗಿರುವುದು ಇನ್ನೂ ನೋವಿನ ವಿಚಾರ.
ಧರ್ಮ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಬೆರೆಸಬಾರದು, ಹೆಚ್ಚೆಂದರೆ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಪೂರಕವಾಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಶತ-ಶತಮಾಗಳಿಂದ ಕೇಳಿ ಬಂದಿರುವ ವಿಚಾರ. ಇದು ಹೇಳೋದಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಕೇಳೋದಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಆದರೆ ಅನುಷ್ಠಾನದ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಮಾತು ಮತ್ತು ಕೃತಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಸೀಗೆಕಾಯಿ ಸಂಬಂಧ. ಧರ್ಮ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಬೆರೆಸಬಾರದು ಎಂದು ಹೇಳ-ಹೇಳುತ್ತಲೇ ಎರಡನ್ನೂ ಕಲಸಿ ಮೇಲೊಗರ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಬೆಳೆ ತೆಗೆವ ವಿಕ್ಷಿಪ್ತ ಮನೋಭಾವ ಹಿಂದೆಯೂ ಇತ್ತು, ಈಗಲೂ ಇದೆ. ಆದರೆ ಇದರ ಫಲಾಫಲ ಇಂಥ ಪ್ರಯತ್ನಗಳಿಗೆ ವಸ್ತು-ಅಸ್ತ್ರವಾಗುವವರ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತ ಆಗುತ್ತಿತ್ತು. ದುರ್ಬಲ ಮನಸ್ಸುಗಳು ಬಲಿಪಶುಗಳಾಗುತ್ತಿದ್ದವು, ಗಟ್ಟಿ ಮನಸ್ಸುಗಳು ಬಲಿಪಶು ಮಾಡಲು ಬಂದವರನ್ನೇ ಬಲಿ ಹಾಕಿ ಅವರ ಸ್ಥಾನ ಏನೆಂಬುದನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡುತ್ತಿದ್ದವು.
ಆದರೆ ಯಾವಾಗ ಧರ್ಮ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ವಾರಸುದಾರರು ಪರಸ್ಪರ ಪೊಡಮೊಡಲು ಶುರುಮಾಡಿದರೋ, ಕೊಡುಕೊಳ್ಳುವಿಕೆ ಎಂಬುದು ಎರಡರ ನಡುವಣ ಅಂತರವನ್ನು ಕತ್ತರಿಸಿಬಿಸಾಕಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಸಲೀಸಾಗಿ ಕೈ ಆಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಜತೆಗೆ ಒಬ್ಬರ ಮೇಲೊಬ್ಬರು ಸವಾರಿಯನ್ನೂ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಲಾಜು ರಿವಾಜನ್ನು ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಸರಿಸಿದೆ. ರೀತಿನೀತಿಗಳು ದಾಕ್ಷಿಣ್ಯದ ಆಡಿಯಾಳಾಗಿವೆ. ಹೀಗಾಗಿ ಧರ್ಮ ಮತ್ತು ರಾಜಕಾರಣ ಬೇರ್ಪಡಿಸಿ ನೋಡಲಾಗದಷ್ಟು ಮಿಳಿತವಾಗಿದ್ದು, ತಮ್ಮ ಸ್ವಂತಿಕೆಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿವೆ.
ಯಾರೋ ಇಬ್ಬರು ಜಗಳ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಾಗ ಮೂರನೇ ವ್ಯಕ್ತಿ ಲಾಭ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಕಂಡಿದ್ದೇವೆ, ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಇಬ್ಬರ ಜಗಳದಲ್ಲಿ ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಹಾನಿ ಆಗುವುದೂ ನಡೆದು ಹೋಗಿದೆ. ನೂರತ್ತು ವರ್ಷ ಪೂರೈಸಿರುವ ತುಮಕೂರು ಸಿದ್ದಗಂಗಾ ಶ್ರೀಗಳು ನಡೆದಾಡುವ ದೇವರು ಎಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧರು. ಸಮುದಾಯ ಅವರಲ್ಲಿಯೇ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು ಕಂಡಿದೆ. ಬರೀ ಸಮುದಾಯಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಪೂಜ್ಯ ಭಾವನೆ, ಅನನ್ಯ ಗೌರವ. ಅಂತಹ ಶ್ರೀಗಳನ್ನು ಅವರ ಪಾಡಿಗೆ ಅವರಿರಲು ಬಿಡದೆ ವೀರಶೈವ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಎಳೆದು ತಂದಿರುವ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಕೆಲಸ ಕ್ರೌರ್ಯದ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಕಂಡಿದೆ. ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆದರೂ ಆಗಿರಲಿ, ಬಿಜೆಪಿಯಾದರೂ ಆಗಿರಲಿ ಶ್ರೀಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಧರ್ಮ ಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ ಎಟುಕಿಸಿಕೊಳ್ಳಬಾರದಿತ್ತು.
ಅವರ ಪಾಡಿಗೆ ಅವರು ಅನ್ನ, ಅಕ್ಷರ ದಾಸೋಹ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ಮಂದಿಯ ಬಾಳಿಗೆ ಬೆಳಕಾಗಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಬೇಳೆ ಬೇಯಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಅಂಥವರನ್ನು ಅಸ್ತ್ರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಯೋಚಿಸುವುದೇ ತಪ್ಪು. ಅಂತಾದ್ದರಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಅನಗತ್ಯ ವಿವಾದಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿಸಿದ್ದು ಅಕ್ಷಮ್ಯ. ವಯೋಸಹಜ ನೆನಪು ಮತ್ತು ಬುದ್ದಿಶಕ್ತಿ ಸವಾಲಾಗಿರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನ್ಯರು ಅವರನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಮಠದ ಕಿರಿಯ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಹಾಗೂ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳೂ ಸಹ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರದಿತ್ತು.
ಈ ವಿಚಾರ ಪಕ್ಕಕ್ಕಿರಲಿ, ಇದೀಗ ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಆಗಬೇಕೆನ್ನುವ ರಾಜಕಾರಣಿಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರದೇ ಸಿಂಹಪಾಲು. ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸಮುದಾಯದ ಮತಗಳನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗಾದರೂ ಸೆಳೆಯಬಹುದೆಂಬ ಚಿಂತನೆ ಇವರದು. ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಯದ್ದು ವ್ಯತಿರಿಕ್ತ ನಿಲುವು. ವೀರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಭಾಗ ಎನ್ನೋದು ಅವರ ವಾದ. ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಯೋಚನೆಗಿಂಥ ಪಕ್ಷಗತ ಚಿಂತನೆಯದೇ ಮೇಲುಗೈ. ಬಿಜೆಪಿ ಪ್ರತಿಪಾದಿಸುವ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ, ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ, ಹಿಂದುತ್ವದ ಹೊರಗೆ ವೀರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮವನ್ನು ನೋಡಲು ಅವರಿಗೆ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ ಎನ್ನುವು ದಕ್ಕಿಂತ ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವಾಗುತ್ತಿಲ್ಲ. ಅದು ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮವಾದರೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಭಾಗ ಎನ್ನುವುದರ ಕಿಮ್ಮತ್ತು ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತದೆ. ಈ ಸೂಕ್ಷ್ಮವನ್ನು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವ ಎದುರಾಳಿ ಗುಂಪು ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿದಿದೆ. ಅಲ್ಲಿಯೂ ಮತರಾಜಕೀಯವೇ ರಾರಾಜಿಸುತ್ತಿದೆ.
ಹಿಂದೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದ ವೀರಶೈವರು ಮೂರು ಬಾರಿ ಕೋರ್ಟ್‌ನಲ್ಲಿ ಹಿನ್ನಡೆ ಅನುಭವಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಲಿಂಗಾಯತರಿಗೆ ಇವರನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋದರೆ ಬೆನ್ನಿಗೆ ಕಲ್ಲು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಹೊಳೆಗೆ ಹಾರಿದಂತೆ ಎಂಬ ಭಾವ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಸ್ಥಾನಮಾನ ಸಿಗದು ಎಂಬ ನಂಬಿಕೆ. ಹೀಗಾಗಿ ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನಕ್ಕೂ ಮೊದಲೇ ಇತ್ತು ಎಂಬ ವೀರಶೈವರ ವಾದವನ್ನು ಅವರಿಗೇ ತಿರುಗಿಸಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮದು ಬಸವಣ್ಣನವರ ನಂತರ ಅಂದರೆ ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಿಂದೀಚೆಗೆ ಶುರುವಾದದ್ದು. ನಿಮ್ಮದು ಪುರಾತನ. ನಿಮ್ಮ ತತ್ವ, ಸಿದ್ಧಾಂತ ಧಿಕ್ಕರಿಸಿದ ಬಸವತತ್ವ ನಮ್ಮದು. ಹೀಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಪಾಡಿಗೆ ನೀವಿರಿ, ನಿಮ್ಮ ಉಸಾಬರಿ ನಮಗೆ ಬೇಡ. ಒಂದೊಮ್ಮೆ ಬರುವುದಾದರೆ ನಾವು ಪ್ರತಿಪಾದಿಸುವ ಬಸವತತ್ವ ಒಪ್ಪಿ ನಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದಾಗಿ ಎಂಬ ಷರತ್ತು ಹಾಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದು ವೀರಶೈವರಿಗೆ ಸಹ್ಯವಾಗುತ್ತಿಲ್ಲ. ಈ ವೈರುಧ್ಯಗಳನ್ನೇ ಹಿಡಿದುಕೊಂಡಿರುವ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಪಕ್ಷ ರಾಜಕಾರಣದ ಆಧಾರದ ಮೇರೆಗೆ ಸಮುದಾಯವನ್ನು ವಿಭಜಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ಮತಗಳನ್ನು ಎಣಿಸುವ ಕಾಯಕದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ!
ನಿಜ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಂದಲೇ ಮುನ್ನಲೆಗೆ ಬಂದ ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಡಿ ಯೂರಪ್ಪ, ಜಗದೀಶ ಶೆಟ್ಟರ್ ಸೇರಿದಂತೆ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರಾರೂ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಉಸಿರೇ ಎತ್ತಲಿಲ್ಲ. ಬರೀ ಇದೊಂದೇ ವಿಚಾರ ಅಲ್ಲ. ದೇಶಭಕ್ತಿ, ದೇಶಭಾಷೆ ಜತೆ ಥಳಕು ಹಾಕಿಕೊಂಡ ನಾಡಧ್ವಜ, ಹಿಂದಿ ಹೇರಿಕೆ ವಿಷಯದಲ್ಲೂ ದಿಲ್ಲಿಯಿಂದ ಹೇರಲ್ಪಟ್ಟ ಮೌಖಿಕ ಆದೇಶ ಅವರ ಬಾಯಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿಹಾಕಿತ್ತು. ಆದರೆ ಈ ಸನ್ನಿವೇಶ ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮೂಲಕ ಬಿಜೆಪಿಯ ಲಿಂಗಾಯತ ಮತಕಣಜಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕಿದರು. ಈಗ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸೇರಿದಂತೆ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರಿಗೆ ಸುಮ್ಮನಿರಲಾಗಲಿಲ್ಲ.
ತಾವು ಹೀಗೇ ಮುಂದುವರಿಸುವ ಮೌನಯಾತ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತಯಾತ್ರೆಗೆ ದಾರಿಯಾಗುತ್ತದೆ ಎಂದೆಣಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ಅಖಾಡ ಮಾಡಿಕೊಂಡ ಸಿದ್ದಗಂಗಾ ಮಠದಿಂದಲೇ ಪ್ರತಿಹೋರಾಟಕ್ಕೆ ಧುಮುಕಿದ್ದಾರೆ. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಇಳಿದ ನಂತರವಷ್ಟೇ ಹೋರಾಟ ಕಾವು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಸಿದ್ದಗಂಗಾ ಮಠದಿಂದಲೂ ವೀರಶೈವ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಎರಡೂ ಒಂದೇ ಎಂಬ ಪ್ರಕಟಣೆ ಹೊರಬಿದ್ದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ವೀರಶೈವ ಬಣ ಪ್ರತಿಪಾದಕರಾಗಲಿ, ಲಿಂಗಾಯತ ಬಣ ಹೋರಾಟಗಾರರಾಗಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಬೆಂದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಗಳ ಹಿರಿಯುವ ರಾಜಕೀಯ ಹುನ್ನಾರವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ಲಿಂಗಾಯತ ಮತ್ತು ವೀರಶೈವ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ವಿಚಾರ ಕುರಿತು ಒಂದು ನಿಲುವಿಗೆ ಬರಲು ರಾಜ್ಯ ಸರಕಾರ ರಚಿಸಲು ಹೊರಟಿರುವ ತಜ್ಞರ ಸಮಿತಿಯನ್ನು ಮೊದಲು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ವೀರಶೈವ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಪರಂಪರೆ, ತತ್ವ-ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಆಳವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿರುವ ಪರಿಣಿತರಿರುತ್ತಾರೆ.
ರಾಜಕೀಯ, ಧರ್ಮ, ವರ್ಣ ಸಂಘರ್ಷದಿಂದಾಚೆಗೆ ವಿಚಾರವನ್ನು ಪರಾಮರ್ಶಿಸುವ ಬುದ್ದಿಮತ್ತೆ ಈ ಸಮಿತಿಗಿರುತ್ತದೆ. ಆ ಸಮಿತಿ ವರದಿ ಕೊಡುವವರೆಗಾದರೂ ಸುಮ್ಮನಿರಬೇಕು. ವರದಿ ಬಂದ ನಂತರ ಆ ಬಗ್ಗೆ ವಾದ-ಪ್ರತಿವಾದ, ಸಂವಾದ ಇರಲಿ. ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲಾಗಿ ಸಂಯಮ ಮೆರೆಯಲಿ. ಇದರಿಂದ ಸಮುದಾಯಕ್ಕೂ ಒಳಿತು. ಸಮಾಜಕ್ಕೂ ಒಳಿತು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ, ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದಂತೆ ಮನೆಯೊಳಗಣ ಕಿಚ್ಚು ಮನೆಯ ಸುಟ್ಟಲ್ಲದೆ ನೆರಮನೆಯ ಸುಡದು!
ಲಗೋರಿ : ಅಕ್ರೋಶ ಗೆಲ್ಲದ್ದನ್ನು ಸಂಯಮ ಮಲಗಿಸುತ್ತದೆ.

ಲಿಂಗಾಯತ, ವೀರಶೈವ, ಹಿಂದೂ ಪದಗಳ ಸುತ್ತಮುತ್ತ…

ಎಲ್ಲ ವೀರಶೈವರು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಹೊಂದಿದ್ದು, ಹಲವು ದೈವಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯಿರುವವರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೇದ-ಸಂಸ್ಕೃತ ಪಾಠಶಾಲೆಗಳನ್ನು ಹಲವು ವೀರಶೈವ ಮಠಗಳು ನಡೆಸುತ್ತಿವೆ. ಹಿಂದೂಗಳಂತೆ ವೀರಶೈವರು ಗೋವನ್ನು ‘ಮಾತೆ’ ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತಾರೆ.
| ಡಾ. ಎಂ. ಚಿದಾನಂದಮೂರ್ತಿ
 ಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ ಮತ್ತು ವೀರಶೈವ-ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ವಿಚಾರ ಮತ್ತೆ ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿಯವರು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ, ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಎಂಬುದೇ ಬಸವಣ್ಣ ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದು; ಬಸವಣ್ಣ ‘ವೀರಶೈವ’ ಅಲ್ಲ ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಎಂಬ ವಾದವನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ನಿಜ ಎಂದು ಹಲವು ಭಕ್ತರು ನಂಬಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಕೆಳಗಿನ ಮಾಹಿತಿ ಗಮನಿಸಿ- ‘ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ ಅವರು 5-4-1966ರಂದು ಪೂಜ್ಯ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳಿಂದ ಜಂಗಮ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಡೆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ‘ಆದರ್ಶ ಸಾಧನೆಗೆ ವೀರಶೈವ ಧರ್ಮಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಸದಾ ಹೋರಾಡುತ್ತೇನೆ. ಶರಣ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಲು ಪರದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗುವೆ. ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಗಳಿಸುವೆ. ನಂತರ ವೀರಶೈವ ಮಿಷನರಿಯಾಗಿ ಹೋಗುವೆ’ಎಂದು ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ (‘ಲಿಂಗಾಯತ ವೀರಶೈವ: ಒಂದೆಯೂ ಹೌದು, ಹಿಂದೂವೂ ಹೌದು’- ಡಾ. ಮಹಾಂತ ಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಶ್ರೀಮದ್ ವಿಭೂತಿಪುರ, ವೀರ ಸಿಂಹಾಸನ ಮಠ ಬೆಂಗಳೂರು, ‘ರೇಣುಕ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಿರಿ’ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಪು. 141).
ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿಯವರೇ ರಚಿಸಿರುವ ‘ಮಾತೃವಾಣಿ’ ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಈ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ-‘ದಾವಣಗೆರೆ ವಿಶ್ವಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ ಸ್ಥಾಪಕ, ಧೀರ ಗುರುವರ್ಯ ವೈರಾಗ್ಯಪರ, ವೀರಶೈವ ಧರ್ಮದೀಪ್ತಿ …. ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮಿಯವರ ಪಾದಾಂಬುಜದಲ್ಲಿ … ಅರ್ಪಿಸುವೆ ನಾಂ ಮಹಾದೇವೀ ಪ್ರಿಯ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸತಿಯಾಗಿ’( ಮಾತೃವಾಣಿ. ದಾವಣಗೆರೆ. 1965) ಅದೇ ಕೃತಿಯಲ್ಲಿ ‘ವೀರಶೈವರ ಲಾಂಛನ ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಲೇಖನದಲ್ಲಿ ಈ ವಾಕ್ಯಗಳಿವೆ-‘ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧಾರಣೆಯ ಕಂಡು ಹೀನೈಸಿ ನಗುವರ| ನೋಡೆನ್ನ ಮನದೊಳು ಸಿಗ್ಗದು ಸಂಚರಿಸಿವೆ| ತ್ರಿಪುಂಡ್ರವದು ವೀರಶೈವರ ವಿಷಯ ಭಸ್ಮದಾ ಲಾಂಛನ| ರುದ್ರಾಕ್ಷಿಯದು ಲಿಂಗಪತಿಯಕ್ಷಿಯಿಂ ಹೊಮ್ಮಿ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟ ಮಂಗಲಸೂತ್ರ| ಇಂಥಪ್ಪ ವಿಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಧರಿಸಿದ ಸದ್ಭಕ್ತರಂ ಕಂಡು| ಹೀಯಾಳಿಪರ ಅಡೆತಡೆಯಿಲ್ಲದ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮನನೊಂದು ನಕ್ಕೆನೋ ಸಚ್ಚಿದಾನಂದ’ (ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ: ಮಾತೃವಾಣಿ ಪು. 42). ಈ ಕೃತಿಗೆ ಹಿರಿಯ ವಿದ್ವಾಂಸ ಡಾ. ಎಚ್. ತಿಪ್ಪೇರುದ್ರಸ್ವಾಮಿಯವರು ‘ಮೆಚ್ಚುನುಡಿ’ ಬರೆದಿರುವುದು ಉಚಿತವಾಗಿದೆ. ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿಯವರು ಹಿಂದೆ ಬಳಸಿದ್ದ ‘ವೀರಶೈವ’ ಪದವನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಈಗ ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಪದವನ್ನು ಬಳಸಿ, ಬಸವಣ್ಣ ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದು ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಧರ್ಮವನ್ನು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿರುವುದು ಅವರೇ ಕೈಗೊಂಡ ಪ್ರತಿಜ್ಞಾವಿಧಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ.
ವಾಸ್ತವವೆಂದರೆ ಬಸವಣ್ಣ ಎಲ್ಲಿಯೂ ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಪದ ಬಳಸಿಲ್ಲ; ಅವನು ಬಳಸಿರುವುದು ‘ವೀರಶೈವ’ ಪದ ಮಾತ್ರ. ಉದಾಹರಣೆಗೆ-‘ ಎನ್ನ ಬಂದ ಭವಂಗಳನು ಪರಿಹರಿಸಿ… ಎನ್ನ ಹೊಂದಿದ ಶೈವ ಮಾರ್ಗಂಗಳ ನೆಲೆಗಳೆದು ನಿಜ ವೀರಶೈವಾಚಾರವರುಹಿ ತೋರಿ… ಶೈವ ಕರ್ಮವ ಕಳೆದು…’: ‘ಶೈವ’ನಾಗಿದ್ದ ತಾನು ಚೆನ್ನಬಸವಣ್ಣನ ಸೂಚನೆ ಪ್ರಕಾರ ‘ವೀರಶೈವ’ನಾದೆ ಎಂದು ಬಸವಣ್ಣನವರೇ ಹೇಳಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ (ವಚನ 1098). ಅವರು 930ರ ವಚನದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಿರುವ ತಮಗಿಂತ ಹಿಂದಿನ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕವೊಂದರಲ್ಲಿ ‘ವೀರಶೈವ’ ಪದವಿದೆ. ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿ ಬಳಸಿಕೊಂಡಿರುವ ಸಂಸ್ಕೃತ ಶ್ಲೋಕವೊಂದರಲ್ಲಿ ‘ವೀರಶೈವ’ ಪದವಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. 1110ರ ಕೊಂಡಗುಳಿ ಕೇಶಿರಾಜನ ‘ಶೀಲ ಮಹತ್ವದ ಕಂದ’ ಕೃತಿಯಲ್ಲಿ ‘ವೀರಶೈವ’ ಪದ ಬಂದಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರುವ ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಪದಕ್ಕೆ ಲಿಂಗವನ್ನು ಮೈಮೇಲೆ ಧರಿಸುವ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಎಂಬ ಅರ್ಥವಿದೆ. ಬಸವಣ್ಣ ಎಲ್ಲಿಯೂ ‘ಲಿಂಗಾಯತ’ ಪದ ಬಳಸಿಲ್ಲ. ಚಿತ್ರ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ- ‘ವೀರಶೈವ’ ಹೆಸರಿನ ಧರ್ಮ ಬಸವಪೂರ್ವ ಯುಗದ್ದು- ಮೇಲೆ ಹೇಳಿದ ಆಧಾರಗಳಿಂದ ಇಷ್ಟು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತವೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿಯವರು ಏನು ಹೇಳುತ್ತಾರೆ?
ವೀರಶೈವ- ಲಿಂಗಾಯತವು ‘ಹಿಂದೂಧರ್ಮ’ದ ಭಾಗವಾಗಿರದೆ ಅದೇ ಒಂದು ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮ ಎಂದು ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯು ನಿರ್ಣಯಿಸಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಅರ್ಪಿಸಲಿದೆ. ವೀರಶೈವವು ಸ್ವತಂತ್ರ ಧರ್ಮವೆಂದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಮಾಡಿದರೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ದೊರಕುವ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಲಿಂಗಾಯತರಿಗೆ ದೊರಕುತ್ತವೆ ಎಂಬ ಆಸೆ ಮಹಾಸಭೆಯದು. ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಗೆ ಹಿಂದೂಧರ್ಮ ಎಂದರೇನು, ಅದರ ವ್ಯಾಪ್ತಿಯೆಷ್ಟು ಎಂಬುದರ ಅರಿವು ಇರಬಹುದು. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ, ಬಾಲಗಂಗಾಧರನಾಥ ತಿಲಕರಂತಹ ಎಲ್ಲ ಶ್ರೇಷ್ಠರು ತಾವು ಹಿಂದೂಗಳೆಂದೇ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಘೋಷಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರತದ ಸವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಪೂರ್ಣಪೀಠವು 1995ರಲ್ಲಿ ನೀಡಿರುವ ಒಂದು ತೀರ್ಪಿನಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಲಕ್ಷಣವನ್ನು ಈ ರೀತಿ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದೆ- ‘Acceptence of the Vedas with reverence, recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and realisation of the truth that the gods to be worshipped is large: that indeed is the distinguishing features of Hinduism’ – ‘ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಡುವವರು, ಬಹುದೇವತಾರಾಧಕರು; ದೈವ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಲವು ಮಾರ್ಗಗಳಿವೆ ಎಂದು ನಂಬಿರುವವರೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳು.’
ಇಂದಿಗೂ ಎಲ್ಲ ವೀರಶೈವರು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಟ್ಟಿರುವವರು; ‘ಓಂಕಾರ’ (‘ಓಂ’) ಅವರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದ ಮಂತ್ರ. ಹಲವು ದೈವಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯಿರುವವರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೇದ-ಸಂಸ್ಕೃತ ಪಾಠಶಾಲೆಗಳನ್ನು ಹಲವು ವೀರಶೈವ ಮಠಗಳು ನಡೆಸುತ್ತಿವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ತುಮಕೂರಿನ ಸಿದ್ದಗಂಗೆಯ ವೇದ ಸಂಸ್ಕೃತ ಪಾಠಶಾಲೆ. ಅಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಸಂಜೆಯ ಪ್ರಾರ್ಥನಾಸಭೆಗಳು ವೇದಘೋಷದಿಂದ ಆರಂಭವಾಗುತ್ತವೆ. ಲಿಂಗಾಯತರಿಗೆ ಶಿವನೇ ಪರಮದೈವ ಎಂಬ ಶ್ರದ್ಧೆಯಿದ್ದರೂ ಅವರಲ್ಲಿ ಹಲವರು ತಿರುಪತಿಯ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ಭಕ್ತರೂ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂಗಳಂತೆ ವೀರಶೈವರು ಗೋವನ್ನು ‘ಮಾತೆ’ ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತಾರೆ- ನಂದಿ ಶಿವನ ವಾಹನ. ಊರುಗಳಲ್ಲಿ ಕರಿಯವ್ವ, ಕಾಳವ್ವ ದೇವತೆಗಳ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಪ್ರಾಣಿಬಲಿಯಿಂದ ದೂರವಿರುತ್ತಾರೆ- ಇದು ಸಹಜವೇ.
ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನಗಳಲ್ಲಿ- ‘ವೇದಕ್ಕೆ ಒರೆಯ ಕಟ್ಟುವೆ, ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ನಿಗಳವನ್ನಿಕ್ಕುವೆ….’ ಇಂತಹ ಮಾತುಗಳು ವೇದ ವಿರುದ್ಧವೆಂಬ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸತ್ಯದೂರವಾದುದು. ಅದು ವೇದಘೋಷ ಮಾಡುತ್ತ ಜಾತಿಭೇದವನ್ನು ಪರಿಗಣಿಸುತ್ತ ಇತರ ವರ್ಗದವರನ್ನು ಹೀನಾಯವಾಗಿ ಕಾಣುತ್ತ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದ ಬ್ರಾಹ್ಮಣ ವರ್ಗದ ವಿರುದ್ಧವಾದುದು. ಅದೇ ಬಸವಣ್ಣನ ಈ ಮುಂದಿನ ವಚನ ಅತ್ಯಂತ ಗಮನಾರ್ಹ-‘ ವೇದಾಗಮಂಗಳ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ನಡೆವುದು/ ಹೇಳಿದಂತೆ ನುಡಿವುದು| ಮೀರಿ ನಡೆಯಲಾಗದು| ಮೀರಿ ನುಡಿಯಲಾಗದೆ ಮುಕ್ತಿಪದವನೈದುವಾತ’(ವ. 239). ವೇದಗಳು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ನಡೆಯಬೇಕು; ಅವು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಮೀರಿ ನಡೆಯಲಾಗದು ಎಂಬ ಅವರ ಮಾತು ಸ್ಪಷ್ಟಾತಿಸ್ಪಷ್ಟ.
1950ರಲ್ಲಿ ರೂಪಿತವಾದ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನವು ವೀರಶೈವವನ್ನು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಭಾಗವೆಂಬುದನ್ನು ಮಾನ್ಯಮಾಡಿದೆ. ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ, ವೀರಶೈವ, ಲಿಂಗಾಯತ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಹತ್ತೊಂಬತ್ತನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಬ್ರಹ್ಮ, ಆರ್ಯ, ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಮಾಜದ ಅನುಯಾಯಿಗಳು. ಇವರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ವರ್ಗಕ್ಕೆ ಸೇರುತ್ತಾರೆ. ಬೌದ್ಧ, ಜೈನ, ಸಿಖ್ ಸಮಾಜದ ಅನುಯಾಯಿಗಳು ಹಿಂದೂಗಳು ಅಲ್ಲದಿದ್ದರೂ ಅವರಿಗೂ ಹಿಂದೂ ವಿವಾಹ ಕಾನೂನು ಅನ್ವಯವಾಗುತ್ತದೆ. ಕಾನೂನಿನಲ್ಲಿ ವೀರಶೈವ, ಲಿಂಗಾಯತರನ್ನು ಹಿಂದೂಧರ್ಮದ ಭಿನ್ನ ವರ್ಗದವರೆಂದು ಭಾವಿಸಿರುವುದು ಕಾನೂನು ಮಾಡಿದವರಿಗೆ ಇದ್ದ ವಾಸ್ತವದ ಕೊರತೆ. ತಾನೇ ಸ್ವತಃ ವೀರಶೈವನೆಂದು ಬಸವಣ್ಣ ಹೇಳಿಕೊಂಡಿರುವಾಗ ಲಿಂಗಾಯತರೆಂದರೆ ಯಾರು? ಬಸವಣ್ಣನ ಅನುಯಾಯಿಗಳೆಲ್ಲ ವೀರಶೈವರೂ ಹೌದು; ಲಿಂಗಾಯತರೂ ಹೌದು.
ಮೇಲಿನ ಕಾನೂನು ತಿದ್ದುಪಡಿಯಾಗಿ ವೀರಶೈವ (ಲಿಂಗಾಯತ) ವರ್ಗವು ಹಿಂದೂಧರ್ಮದ ಒಂದು ಭಾಗವಲ್ಲ, ಅದೊಂದು ಪ್ರತ್ಯೇಕ ಧರ್ಮ ಎಂದು ಮಾರ್ಪಾಡು ಆಗಬೇಕಾದರೆ ಅದು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಂಗೀಕೃತವಾಗಬೇಕು. ಅದು ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅಸಾಧ್ಯವಾದ ಮಾತು. ಕಾನೂನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಲು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಪತ್ರ ಬರೆದರೂ ಅದು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹುಮತದಿಂದ ಒಪ್ಪಿತವಾಗುವುದು ಅಸಾಧ್ಯ. ಹಾಗೆ ಪತ್ರ ಬರೆದು ವಿಫಲವಾದರೆ ಅದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಅವರ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಆಘಾತವನ್ನು ನೀಡುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಿದ್ಧಗಂಗೆಯ ಪೂಜ್ಯರ ಹೇಳಿಕೆಯಿದು-‘ ವೀರಶೈವ ಧರ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಅರ್ಥಾತ್ ಶೈವ ಧರ್ಮದ ಒಂದು ಶಾಖೆ, ದ್ವೈತ ಅದ್ವೈತ ಪಂಥಗಳಿದ್ದಂತೆ…. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜಾತಿಯೊಡನೆ ಅದರ ಸಮೀಕರಣ ಸರಿಯಲ್ಲ’; ಪಂಚಪೀಠಗಳ ಪೂಜ್ಯರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದು-‘ ವೀರಶೈವ ಧರ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಆಗಮ- ವೇದಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡಿದೆ. ಈಗ ವೀರಶೈವರು ಹಿಂದೂಗಳಲ್ಲ ಎಂಬ ಭಾವನೆ ಸರಿಯಲ್ಲ’. ಇವರಂತೆಯೇ ಫ.ಗು. ಹಳಕಟ್ಟಿ, ನ್ಯಾ. ಟಿ,ಎನ್. ಮಲ್ಲಪ್ಪ, ‘ಕರ್ನಾಟಕದ ಗಾಂಧಿ’ ಹರ್ಡೆಕರ್ ಮಂಜಪ್ಪ, ಪಾವಟೆ ಸಿದ್ಧರಾಮಪ್ಪ ಇತ್ಯಾದಿ ಮಹನೀಯರು ಲಿಂಗಾಯತ- ವೀರಶೈವರು ಹಿಂದೂಗಳು ಎಂಬುದಕ್ಕೆ ಸಹಮತ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ.
ಲಿಂಗಾಯತ (ವೀರಶೈವ)ರು ತಾವು ಹಿಂದೂಗಳಲ್ಲ ಎಂದು ಘೋಷಿಸಿಕೊಂಡಂತೆಯೇ ಒಕ್ಕಲಿಗರು, ಬೇಡರು, ಕುರುಬರು, ಕುಂಚಿಟಿಗರು, ದಲಿತರೂ ಹಾಗೆ ಘೋಷಿಸಿಕೊಂಡರೆ ಆಗ ಇಡೀ ಭಾರತದ ಜನಗಣತಿಯಲ್ಲಿ ಯಾರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ? ಕ್ರೌರ್ಯ, ಮತಾಂಧತೆ, ಮತಾಂತರಗಳಿಂದ ನಲುಗಿರುವ ಭಾರತದ ಭವಿಷ್ಯವೇನು? ಪ್ರಾಜ್ಞರು ಈ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತಿಸುವ ಅಗತ್ಯವಿದೆ. ನಾನು ಹುಟ್ಟಿನಿಂದ ಲಿಂಗಾಯತನಾದರೂ ನನ್ನನ್ನು ‘ಹಿಂದೂ’ ಎಂದು ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲು ಹೆಮ್ಮೆಪಡುತ್ತೇನೆ.
(ಲೇಖಕರು ಹಿರಿಯ ಸಂಶೋಧಕರು)
Saturday, 06.01.2018, विजयवाणी  

ते परतले...कारण त्यांना केरळ वाचायला हवा होता



केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे जीवन होय. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला तो माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरुप बदलून उत्तर भारताकडे वळला. त्या व्यक्तिच्या वैचारिक प्रभावामुळे कम्युनिस्ट आपली गृहदेवता मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यकम करू लागले! पी. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय. मूल्यांचा समूच्चय. भारतीय तत्त्वांचा खजिना होय. त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सहा दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठी समर्पित आहे. त्यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठीचे एक आदर्श उदाहरण होय.
आता मी शिकवलेले पुरे म्हणून एक गुरू आपल्या शिष्याला बोलावून परीक्षा घेतो. त्याला कठीण लक्ष्य साधण्याची सूचना देतो. शिष्य अनुकूल जागी उभा राहून लक्ष्यावर बाण सोडतो. लक्ष्यभेद होते. शिष्य आनंदित होतो. मात्र, गुरू कौतुक करत नाही. आणखी शिकवायचे राहिलेय हे समजून शिष्याला आणखी लक्ष्य दाखवतो. तसेच कधीही तुटून पडेल अशा सेतूवर उभा राहून धनुष्यबाणाने ते लक्ष्य साधायला सांगतो. तो सेतू पाहताच शिष्याच्या अंगाचा थरकाप उडतो. कारण तेथून बाण सोडणे दूरच, तेथे चढणेच कठीण होते. चढले तरी त्याचे वजनही पेलायची त्या सेतूची क्षमता नव्हती. शिष्य लक्ष्यभेदापासून मागे हटतो. लक्ष्यभेदापेक्षा त्या ठिकाणाहून बाण सोडणे हेही तितकेच महत्वाचे, आपल्या पायाखालची जमीन घट्ट असताना सर्व काही चांगले असते, याचा बोध गुरू शिष्याला करुन देतो. शिष्याचा अहंकार संपतो.
ही कथा नीतिकथा की कटुकथा हे माहीत नाही. मात्र, ही कथा ऐकतो तेव्हा केरळ आठवते. राक्षसी कम्युनिस्टांमुळे सतत प्राण गमावणाऱ्या केरळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची आठवण होते. आश्चर्य वाटते. एकीकडे जिहादी धर्मांधांची दहशत, दुसरीकडे कम्युनिस्टांचे सत्ताप्रेरित खूनसत्र. रा. स्व. संघाची धुळधाण व्हायला पूरक वातावरण आहे. सकाळी शाखेवर गेलेल्या मुलाला तो घरी परतेल, हा विश्वास नाही. त्याला शाखेवर पाठवलेल्या कुटुंबियांनाही तो विश्वास नाही. अशात  केरळमध्ये देशात सर्वाधिक शाखा आहेत!
शतकानुशतके निरंतर मतांध आणि बाहेरील देशांतून आलेल्या व्यापाऱ्यांच्या थेट आक्रमणाला बळी पडून केरळ अजूनही केरळ म्हणूनच आहे! ही भूमी अस्तित्व आणि आपले ऐश्वर्य टिकवून आहे. कम्युनिस्टांची सत्ता असली तरी केरळात संस्कृती टिकून आहे. याला केरळमधील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे अविश्रांत श्रम हेच कारण आहे. धनदांडग्यांच्या पायावर लोटांगण न घालणाऱ्या नि:स्वार्थ कार्यकर्त्यांची अविचल निष्ठाही यामागे आहे. धर्मासाठी प्राणही देईन, हे धैर्य यामागे आहे. मल्याळींच्या या गुणानेच केरळला वाचवले आणि घडवले आहे. ते गुणच आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचे वैभव सुरक्षित राखले आहे.
काही व्यक्तिंनी अशा गुणवान स्वयंसेवकांना घडवले. संघर्षाच्या वातावरणात फक्त प्रतिकार आणि हिंसाच जन्म घेते. तसेच ते कोणाच्याही प्रेरणेविना जन्मतात, हे केरळच्या रा. स्व. संघाच्या नेत्यांनी ओळखले होते. प्रतिकार आणि हिंसा संघटनेला बळ देईल, परंतु केरळची जडणघडण होणार नाही, हे सत्यही त्यांनी जाणले होते. त्यामुळे संघर्षाच्या वातावरणातही स्वयंसेवकांत वैचारिक जागृती घडवणारे काही महान नेते केरळमध्ये जन्मले. तसेच, योगायोगाने अशीच मंडळी केरळला आली. एकेकाळी नारायण गुरू यांनी राज्यात केलेली सामाजिक क्रांती विसरुन लोक साक्षात नारायण गुरू यांनाच सोन्याच्या चौरंगावर बसवून पूजा करत होते. तेव्हाच लोकांनी नारायण गुरू यांच्या विचारांना तिलांजली दिली होती. त्याच वेळेस कम्युनिस्ट नावाचे भयंकर हलाहल राज्याला संपवू पाहात होती. त्या काळात नारायण गुरुंच्या विचारांचे रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी पुनरुज्जीवन केले. त्याच वेळेस महाराष्ट्रातून गेलेले पी. माधवजी नावाच्या रा. स्व. संघाच्या एका समर्पित कार्यकर्त्याने नारायण गुरू यांच्या विचारांवर आधारित तंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्या माध्यमातून शुद्र मानले गेलेल्यांनाही पुरोहित म्हणून नेमण्याचे कार्य सुरू केले. साहजिकच कम्युनिस्टांनी याला विरोध केला. त्यांच्यासह नारायण गुरुंना जातीच्या चौकटीत बांधून ठेवलेल्या लोकांनीही विनाकारण माधवजींच्या धोरणाला विरोध सुरू केला!
एम. ए. कृष्णन हे आणखी एक प्रचारक. यांच्या परिश्रमामुळे आज केरळमध्ये श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील मुलांचे दरवर्षी सुमारे तीन हजार मिरवणुका निघतात. या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन पुढे बालगोकुलम् नावाची चळवळ सुरू झाली. या बालगोकुलमची लोकप्रियता इतकी आहे की त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील मुलेही सहभागी होतात. त्यामुळे चवताळलेल्या कम्युनिस्टांनी बालसंगमम् सुरू केले! केरळमध्ये रा. स्व. संघ समाजाच्या जवळ आहे. कम्युनिस्ट सत्ता हाकत असले तरी समाजापासून दूर आहेत. संघर्षाच्या वातावरणातही रा. स्व. संघाने आपली न विसरलेली वैचारिक शक्ती हे यामागचे कारण आहे.
केरळमध्ये अशा प्रकारचे वैचारिक नविनर्माण केलेली आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पी. परमेश्वरनजी होय. पी. परमेश्वरनजी यांच्यामुळेच केरळमध्ये काही सामाजिक बदल झाले. केरळमधल्या विचित्र सामाजिक वातावरणात रा. स्व. संघाला तीव्र विरोध होता. अस्तित्व टिकवणे हेच मुख्य असतानाच्या काळात सामाजिक चिंतक म्हणून समस्त केरळचे सत्व पुनरुज्जिवित केलेले महात्मा म्हणजे पी. परमेश्वरनजी. हे केवळ रा. स्व. संघालाच नव्हे तर समस्त केरळसाठी वाळवंटात सापडलेल्या झऱ्यासारखे आहेत. ते नवी आशा आहेत. कारण पी. परमेश्वरन रा. स्व. संघाचे प्रचारक असले तरी केरळचे प्रसिद्ध चिंतक म्हणूनच नावाजलेले आहेत.
केरळमध्ये ते लिहित नसलेली वृत्तपत्रे नाहीत. त्यांना संधी न देणाऱ्या दूरचित्रवाहिन्याच नाहीत. त्यांचा सन्मान न करणारा कम्युनिस्टही नाही. असा चिंतक रा. स्व. संघ वगळता अन्य कोणत्या संघटनेत सापडेल? केरळमधील दक्षिण टोकापासून उत्तरेच्या कासरगोडपर्यंतच्या घराघरांत परमेश्वरनजींचे नाव घेतले जाते. याचे कारण त्यांची वैचारिक शक्ती आणि त्यांचे जीवन होय. स्वत:चे असे काही नाही. किमान घरही नसलेला तो माणूस काही वर्षांतच केरळचे स्वरुप बदलून उत्तर भारताकडे वळला. त्या व्यक्तिच्या वैचारिक प्रभावामुळे कम्युनिस्ट आपली गृहदेवता मार्क्सला सोडून स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून कार्यकम करू लागले! पी. परमेश्वरनजी म्हणजे एक ग्रंथालय. मूल्यांचा समूच्चय. भारतीय तत्त्वांचा खजिना होय. त्यांच्या कार्याची यादी केल्यास त्याचेच एक खंड बनेल. गेल्या सहा दशकांपासून त्यांचे जीवन केवळ समाज, धर्म आणि भारतमातेसाठी समर्पित आहे. त्यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठीचे एक आदर्श उदाहरण होय.
केरळमध्ये कर्कटकं मास म्हणजे धो धो कोसळणारा पाऊस. फेसाळत येणारा समुद्र. किनाऱ्यावरील वादळ. या महिन्यात शुभ समारंभ नाहीत. आतापर्यंत न दिसणारे आजार कर्कटकं महिन्याचीच वाट पाहत होते का, असे वाटावे अशा प्रकारे पसरतात. रोग्यांना जास्तीत जास्त मरणाचे भय वाटते. जेथे तेथे भूस्खलन, दरड कोसळणे, आजार, मृत्यू, हातांना काम नाही, सर्वत्र अपशकुन. सोबतच सूर्यदर्शन नाही. एकूणच मल्याळींच्या वाट्याला कर्कटकं मास म्हणजे अशुभ मास. हजारो वर्षांपासून त्यांच्यात रुजलेली ही भावना काळानुसार परंपराच बनून गेली. काही गोष्टींचे आचरण करायचे नाही, हे नियम बनले होते. शुभ समारंभ करायचे नाहीत. कर्कटकं मासात नव्या कार्याची सुरुवात करायला मल्याळी घाबरत होते. केरळमध्ये झालेल्या कोणत्याही सुधारकाला हे अशुभ मास शुभ मासात परिवर्तित करणे साध्य झाले नाही. कम्युनिस्ट वर्षानुवर्षे सत्तेत राहिले तरी त्यांनी अशुभ मासाला आणखी अशुभ बनवून ठेवले. विचित्र गोष्ट म्हणजे कालौघात कर्कटकं मासाला आणखी नवीन वाईट गोष्टी चिकटल्या. काही देवस्थानांमध्ये काही पूजाही करायच्या नाहीत, हे नियमही त्यात शिरले.
मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्कटकं मासाविषयी असलेली ती भावना बदलली आहे. अशुभ म्हणून ओळखला जाणारा कर्कटकं मास आतता केरळमध्ये रामायण मास बनला आहे. केरळातील प्रत्येक हिंदू घरात, प्रत्येक लहान आणि मोठ्या देवस्थानांमध्ये संपूर्ण महिनाभर रामायण पठण चालते. महिन्याच्या शेवटी पठण संपते. काही संघ, संस्था सामुदायिक रामायण पठण आयोजित करतात. रामायण पठणमुळे यापूर्वी लोकांच्या मनात घर केलेले अशुभ असे सर्व नियम गायब झाले आहेत. दिनदर्शिकेतही कर्कटकं मास रामायण मास म्हणून छापले जात आहे. या बदलाच्या मागे हाेते पी. परमेश्वरनजी.
भारतीय विचार केंद्राचे संचालक म्हणून केरळचे वैचारिक विश्व समृद्ध करण्यासाठी परमेश्वरनजींनी पुढाकार घेतला. भारतीय विचार केंद्र आज केरळच्या वैचारिक आणि संशोधन क्षेत्राची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. जाती आणि इतर संकुचित भिंतींच्या पलिकडे जाऊन दरवर्षी विचार केंद्रात हजारो युवक इतिहास, तत्त्वशास्त्र, अर्थशास्त्र, राजकीय, शिक्षण, पर्यावरण, विकास आणि सामाजिक परिस्थिती याविषयी अध्ययन करतात. केरळमध्ये विचार केंद्राच्या ३० शाखा आहेत. विचार केंद्र केवळ भारतीयता प्रसाराचे कार्य करते. प्रामाणिक धर्मनिरपेक्ष संस्कृती नष्ट करत नाही, जी हिंदुत्वासारख्या खऱ्या धर्मनिरपेक्षतेला पोषक आहे. त्यामुळे ते संस्कृतीपूजक आहे, हे सत्य अनेक कम्युनिस्ट विचारवंतांमध्ये निर्माण करण्यात विचार केंद्र यशस्वी झाले आहे. मार्क्स आणि विवेकानंद, मार्क्स ते महर्षी, हिंदू राष्ट्राची हृदयस्पंदने यासह १२ पुस्तके लिहिलेल्या परमेश्वरनजी यांची सर्व पुस्तके केरळच्या वैचारिक जगतात चर्चेचे विषय ठरले आहेत. मात्र, कोणतेही पुस्तक विवादास्पद ठरले नाही. कारण परमेश्वरनजी यांच्या विचारांचा कस लावणारे कम्युनिस्ट अजून जन्माला आले नाहीत.
गेल्या १५ वर्षांपासून विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष असलेले परमेश्वरनजी केंद्राला राष्ट्राची बांधणी करणारे अस्त्र बनवले. केरळ आणि तमिळनाडूमध्ये विवेकानंद केंद्राच्या उपक्रमांमुळे धर्मांतराचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटले. इतकेच नव्हे, चर्चला जाणारे अनेक लोक आता रविवारी विवेकानंद केंद्रात जाऊ लागले आहेत. ईशान्येतील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, अंदमानातही विवेकानंद केंद्र शाळा, बालवाड्या, वनवासी क्षेत्रात आनंदालये चालवत आहे.
१९२७ मध्ये जन्मलेले परमेश्वरनजी इतिहासाचे पदवीधर आहेत. १९५७ मध्ये भारतीय जनसंघाचे कार्य सुरू केले. १९६८ मध्ये केरळ राज्य संघटना सचिव होते. पुढे अखिल भारतीय सचिव बनले. जनसंघाचे अध्यक्षही झाले. आणिबाणीनंतर राजकारणापासून विन्मुख होऊन जन्मभूमी केरळला परतले. कारण पुन्हा कोणी केरळला वेड्यांचा बाजार म्हणणे परमेश्वरनजी यांना आवडणारे नव्हते. कम्युनिस्ट रक्तपात करत असलेल्या या भूमीत करण्यासाठी अनेक कार्ये बाकी होती. त्याची फलश्रुती म्हणजे आजचे केरळ होय. आजही केरळने आपले स्वत्व टिकवून ठेवावे यासाठी परमेश्वरनजी हे केरळला परतायलाच हवे होते.
अशा परमेश्वरनजी यांचे वय आज ९० वर्षे आहे. केरळच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रिय परमेश्वरनजी यांच्या नवती उत्सवाचे आयोजन केले. उत्सव वर्षभर चालणार आहे. हा मोठा सन्मान आहे. केरळचे स्वयंसेवक शिष्टाचाराबाहेर जाऊन हा उत्सव करत आहेत, हे त्या व्यक्तीचे महत्व स्पष्ट करते. ते प्रेम, गौरव मोडक्या सेतूवर उभे राहून लक्ष्य साधण्यासाठी बाण सोडलेल्या परमेश्वरनजी यांना नव्हे तर मग आणखी कोणाला लाभणार?
संतोष तम्मय्या
साभार : होस दिगंत
अनुवाद : अप्पासाहेब हत्ताळे

आधुनिक कबीर ; इब्राहिम सुतार


वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे विशेषत: कर्नाटकसह देशभरातल्या काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा डाव्या, तथाकथित पुरोगामी विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. त्याउलट सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील हे बुद्धिजीवी खोटेच सत्य भासवण्याच्या प्रयत्नात सफल झाले आहेत. त्यांच्या विचारानुसार देशभक्त खलनायक तर खलनायक देशभक्त आहेत. मात्र, कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठ, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ, म्हैसूरचे दिवाण सर मिर्जा इस्माईल यांच्यासारखे समाजसेवी यांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.  कारण सामाजिक एकतेसाठी त्यांनी दिलेले योगदान अपूर्व आहे.  ते इस्लामी विचारधारेत वाढले असले तरी त्यांनी आपली जीवनदृष्टी विशाल बनवल्याने मुस्लिमेतरांतही ते आदरणीय आहेत. त्यांच्याकडे समाज धार्मिक नजरेने पाहत नाही. मात्र, सेक्युलरांच्या यादीत त्यांना महत्वाचे स्थान नाही. या देशातील अल्पसंख्यक समाजात आदराचे स्थान असलेलेच धर्मनिरपेक्ष असा या सेक्युलर कंपुचा अघोषित नियम आहे. धार्मिक सलोख्यासाठी अडथळा ठरणारी ही बाब आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने सुतार यांचा केलेला गौरव त्या अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेरक आहे.

वेद, उपनिषदे, शिवशरणांचे वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी संत परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे.  मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर,  शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांच्या साधनामार्गाची आठवण करुन देणारी आहे. सत्संग हेच माझ्यासाठी विश्वविद्यालय ठरल्याचे ते गौरवपूर्वक सांगतात.
१० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब बिस्ती व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम यांचा जन्म झाला. मूळचे मुधोळचे असलेले बिस्ती कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी महालिंगपूर येथे स्थायिक झाले होते. वडील परिसरातील मुधोळ, लोकापूर येथे फिरून सुतारकी करायचे. गरीबीमुळे तिसरीनंतर इब्राहिम यांना शिक्षण सोडावे लागले. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण उर्दूत झाले होते. नियमित शाळेत जाणाऱ्या आपल्या मित्रांकडून ते कन्नड लिहिणे, वाचणे शिकले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी  विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे.  इतर धर्म, तत्त्वज्ञान, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्याची जाणीव झाली.  सोबतच निजगुण तत्त्वपदे, श्री सहजानंद, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले. ही संत मंडळी कन्नडमध्ये सुलभरीत्या प्रवचन करायचे. ते सूचवलेल्या ग्रंथांचा इब्राहिम आपल्या मित्रांच्या साह्याने अध्ययन करायचे.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायनाची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी केवळ तत्त्वपदे गायिली जायची. निजगुण शिवयोगी यांची कठीण तत्त्वपदे सर्वसामान्यांना समजणार नाहीत, ते सोपे करुन सांगण्याची गरज  मल्लप्पा शिरोळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रश्नोत्तरासह गायनाची रचना केली. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.  आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान, ओरिसा,  दिल्ली येथेही त्यांनी कन्नड, हिंदी भाषेत प्रवचन केले आहे. दरम्यान, त्यांनी सुमारे २० वर्षे हातमाग, यंत्रमागावर काम केले. भजन, पवचनामुळे त्यांना अनेकदा यंत्रमागावर कामाला जाता येत नव्हते. ज्यांच्याकडे ते कामाला होते, त्यांची अडचण व्हायची. त्यामुळे त्यांनी कोणतेतरी एक काम निवडण्याची विनंती केली. त्यांनी विचारपूर्वक यंत्रमागावरील काम सोडून पूर्णवेळ भजन, प्रवचन करण्याचा निर्धार केला. ईश्वर हाच आपला भरणपोषण करतो. भगवंताने भगद्गीतेत योगक्षेमं वहाम्यम् असे सांगितले आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे इब्राहिम सांगतात. त्यानंतर भजन, प्रवचनासाठी मिळणाऱ्या ठरावीक रकमेवर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. सुरुवातीला मागावर काम आणि भजन, प्रवचन यामुळे आर्थिक अडचण नव्हती. मात्र, काम सोडल्याने अडचणींचा समाना करावा लागला. त्यांच्या पत्नी मरियमबी यांनी त्यांना साथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा बालविवाह झाला होता. मात्र,  आपला पती सन्मार्गावर असल्याचा त्यांना विश्वास होता.  नंतर भजन, प्रवचनाचे कार्यक्रम वाढल्याने आर्थिक अडचणही दूर झाली. त्यावरच त्यांनी एका मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा मुलगा आणि सून हे शिक्षक आहेत.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचा धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आराध्य म्हणजेच ईश्वर एकच आहे. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्मता  होय. सर्व धर्मांच्या अध्ययनामुळे माझ्यातील हा भाव अधिक घट्ट झाला. तसेच धर्मांतरणही अयोग्य आहे. स्वधर्माविषयी निष्ठा, परधर्माविषयी सहिष्णुता हवी. एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, स्वामी विवेकानंद सुफी संतांच्या वचनांचा, वेद, उपनिषदांतील ऋचांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा. देव, धर्मावरुन कलह अर्थहीन आहे. सर्व धर्म माणसाच्या उन्नतीसाठी आहेत. लोकांनी धर्म, ईश्वरविषयक सत्य जाणून घ्यावे, असे सांगणारे इब्राहिम सुतार यांच्या निवासस्थानाचे नावही भावैक्य (एकता) आहे. एकात्मता हेच राष्ट्रीय धर्म अन् भारतीय हीच आमची संस्कृती आणि घटनाच राष्ट्रीय ग्रंथ  हा त्यांचा विचार आहे. प्रवचनानिमित्त स्वामी सहजानंद आणि त्यांनी  एकत्र राहिल्याचा उल्लेखही सुतार करतात.  आम्ही दोघेही एकाच खोलीत आपापल्या धर्माची साधना केल्याचे सांगतात. 
रामकृष्ण, शारदामाता, विवेकानंद हे दिव्यत्रय
श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारखा सर्वधर्म समन्वयभावी आचार्य झाला नाही. अनेकजण सामाजिक एकतेविषयी बोलतात. सर्व धर्म एकच म्हणतात. मात्र, रामकृष्ण यांनी सर्व धर्मांचे आचरण केले. रामकृष्ण म्हणतात, मी कोणत्याही धर्मानुसार साधना केलो तरी मला एकाच सत्याचे दर्शन झाले. त्यामुळे देश, कालानुसार नाना मते जन्माला आली. सर्व मते पथ आहेत. मत हेच ईश्वर नाही. हे मत प्रायोगिकरीत्या सांगितलेले रामकृष्ण हे एकमेव संत होत. रामकृष्णांनी सांगितलेल्या मार्गावर विवेकानदं चालले. त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्यांना रामकृष्णांसारखा गुरू मिळाला, हे त्यांचे सौभाग्य होय.  ते चिकित्सक बुद्धीचे, प्रकांड पंडित होते. मात्र, त्यांना रामकृष्ण, शारदामाता यांच्या ठायी ब्रह्मानुभूती मिळाली. त्यांचा शारदा माता यांच्यावरही खूप प्रेम होते. श्री रामकृष्ण, शारदामाता आणि विवेकानंद हे दिव्यत्रय होत. कर्नाटकातल्या अनेक ठिकाणच्या रामकृष्ण आश्रमांत प्रवचन करण्याचा योग आला. त्यामुळे रामकृष्ण, विवेकानंद यांच्या विचारांशी संपर्क आल्याचे सुतार यांनी सांगितले.
धार्मिक कट्टरतावाद हे आव्हान
सध्या समाजासमोर धार्मिक कट्टरतावाद, जातिवाद, स्वार्थ भावना ही आव्हाने आहेत. या तिन्हींचा देशाला मोठा धोका आहे.  माझाच धर्म सर्वश्रेष्ठ ही भावना, जातिवाद संपायला हवे. जाती ह्या ईश्वरनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित आहेत. समाजाचा व्यवहार चालवण्यासाठी हे सर्व हवे. मात्र,  श्रेष्ठ, कनिष्ठतेची भावना संपायला हवी. कोणताही व्यवसाय श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. बसवेश्वर म्हणतात, ............................................ आपण कोणत्याही देशात असलो तरी एकाच कुटुंबातले आहोत. सर्व धर्मग्रंथांतही हेच सांगितले आहे. यासाठी सुतार यांनी वेदांतील मनू, शतरुपा, कुराणमधील आदम, इव्ह यांचे उदाहरण दिले. तसेच धर्म हे व्यक्तिगत आहे. मात्र, माझाच धर्म श्रेष्ठ या अट्टाहासातून ते कोणावरही लादू नये, असे त्यांनी म्हटले. धार्मिक कट्टरतावाद हा धर्मवाद नाही. धर्माचे आचरण करणारा मनुष्य विश्वप्रेमी बनेल, कट्टरतावादी नव्हे, असे त्यांचे मत आहे. आपण वर्तमानात जगण्याची गरज आहे. मानवी कल्याणासाठी ते आवश्यक आहे. समाजविरोधी व्यक्ती आणि विचारांचे सामुदायिकरीत्या उदात्तीकरण करणेही अयोग्य असल्याचे ते सांगतात.
प्रश्न, मात्र प्रबल विरोध नाही.
मी मुस्लिम असूनही भजन, प्रवचन करत असल्याने समाजातून प्रश्न विचारले गेले. मात्र, प्रबल विरोध झाला नाही. त्यांना मी प्रवचन ऐकण्यास सांगायचो. त्यात मी सुलभरीत्या एकतेविषयी सांगायचो. तसेच उत्तर कर्नाटकात शिवशरण, सुफी संतांचा प्रभाव आहे. मंगळुरूसारखा धार्मिक कट्टरतावाद येथे नाही.  लोकसंख्या आणि आर्थिकृष्ट्या मुस्लिम प्रबल असलेल्या विजापूरजवळील एका खेड्यात भजनसाठी गेलो होतो. मशिदीसमोरच कार्यक्रम होता. कर्णेही मशिदीकडे खांबाला बांधले होते. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी होती. मी नमाज पठणासाठी मशिदीत गेलो. तेथील काही लोकांनी मला गराडाच घातला. त्यांनी विचारले, तुम्ही मुस्लिम असूनही भजन करता, हे धर्मविरोधी आहे. नमाजानंतर बोलू, असे त्यांना सांगितलो. त्यानंतर पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारला, त्यावर मी का करू, नये, असा प्रतिप्रश्न केला. त्यांनी म्हटले, गाणे, वाद्य वाजवणे, नृत्य करणे हे इस्लाममध्ये निषिद्ध आहे. त्यावर पुन्हा हे का निषिद्ध आहे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ते चिडले. निषिद्ध म्हणजे निषिद्ध, विचारायचे नाही, असे त्यांनी म्हटले. ज्या गाण्यात ईश्वराचे गुणगान नाही, ज्यात ऐकणाऱ्यांचे मन मलीन करणारे शब्द असतात, ज्या गाण्यात स्त्रीपुरुषांचे मन कलुषित करणारे शब्द असतात, अशी गाणी गाणे निषिद्ध आहे. जर त्यातच ईश्वराचे गुणगान, धर्माचा उपदेश असल्यास कसे निषिध्द होईल?  ती साधना बनेल. सुफी संतांनी, मुस्लिमांनी कव्वाली म्हटले नाही का ? हब्द म्हटले ना ? का निषिद्ध हे महत्वाचे. मी असे गात नाही. आपण भजन ऐका. सकाळी आपण चर्चा करू, असे सांगितलो. त्यांनी रात्रभर भजन ऐकले. पहाटे ते नमाजाला गेले. आम्हीही मंगलारती केली. मी ते पुन्हा मला सोडणार नाहीत म्हणून माझ्या निवासाच्या खोलीत नमाज पठण केले. ती मंडळी शोधत आली. मीही विचलित झालो. मात्र, त्यांनी मी करत असलेले कार्य चांगले असल्याचे उद्गार काढले. त्या परिसरात मी भजनासाठी गेल्यास ती मंडळी आवर्जून ऐकायला यायची. दरम्यान, माझ्या महालिंगपूर गावातील मंडळीही मला सतत याविषयी विचारायचे. मी त्यांनाही भजन, प्रवचन ऐकायला सांगतो. तसेच या जगातील कोणालाही कोणताही धर्म समजून घेण्याची आणि आचरण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही इब्राहिम म्हणतात. 
तलाकचा चुकीचा अर्थ, वेशभूषेतून वेगळी ओळख 
कुराण, हदीसमध्ये तिहेरी तलाकचा उल्लेख आहे. मात्र, त्याचा चुकीला अर्थ लावला जात आहे. एकाचवेळेस तीनवेळा तलाक म्हटले की विषय संपला,  असा त्याचा अर्थ नाही. एकदा तलाक म्हटल्यावर पत्नीला सुधारण्यासाठी विशिष्ट कालावधी द्यावयाचा आहे. त्यात सुधारणा न झाल्यास पुढील तलाक म्हणावयाचे आहे. चुका केलेल्यांना पश्चात्ताप करण्याची संधी द्यायला हवी. अनिवार्य झाल्यास अशाप्रकारे  तलाक द्यावा, असे महमद पैगंबरांनी सांगितले आहे. तसेच तलाकसारखे महापाप दुसरे नाही, असे खुद्द पैगंबरांनीच म्हटल्याचा सुतार यांनी उल्लेख केला. धर्माचा दुरुपयोग सुरू आहे. याचा विद्वानांनी विरोध करायला हवा. इस्लाममध्ये स्त्रियांना गौरवाचे स्थान आहे. तिला कुराण पठण, नमाज, प्रवचनाचा अधिकार आहे. स्त्रियांकडे पाहणाऱ्याच्या मनात विकार निर्माण होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. स्त्रियांच्या शोषणाचा नव्हे, हे समजून घ्यायला हवे. तसेच यातून वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सुतार म्हणतात. आहार, वेषभूषेचे स्वातंत्र्य असले तरी आपण 'अनेकत्वात एकत्व' पाहणारे आहोत, हे विसरू नये.
शब्दांना कृतीची जोड, प्रेरक सेवाकार्य  
श्री इब्राहिम सुतार यांनी प्रवचन, भजनच्या माध्यमातून जनमानस घडवतानाच सेवाकार्याच्या माध्यमातून त्याला कृतीची जोड दिली. श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे गुरू मल्लिकार्जुन स्वामी यांच्याकडून सेवाकार्याची प्रेरणा मिळाल्याचा गौरवपूर्वक उल्लेख ते करतात. सेवाकार्याकडे ते कसे वळले, याची कहाणीही मनाला गहिवरुन टाकणारी आहे. सुतार सांगतात, महिनाभराच्या प्रवचनाच्या काळात  त्या गावासाठी आवश्यक बाबी शोधून लोकवर्गणीतून त्यांची पूर्तता करण्याचा निश्चय केला. शेगुणशी येथे प्रवचन करताना सकाळी फिरायला निघालो होतो. एका घरात दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेथे रडारड सुरू होती. विचारणा केल्यावर उलटी झाल्याने काल मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पुढच्या आठ दिवसांत त्याच महिलेच्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. विचारणा केल्यावर पुन्हा उलटी झाल्यानेच या मुलाचाही मृत्यू झाल्याचे समजले. केवळ उलटी झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला, मग दवाखान्याला नेले नाही का, याची विचारणा केली. त्यावर ती महिला म्हणाली, गावात दवाखाना नाही. त्यासाठी तेरदाळला जावे लागते. मात्र, श्रावण महिन्यातील पावसामुळे रस्ता नाही. बैलगाडीत जावे तर १०० रुपये भाडे देणे शक्य नाही. त्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ते ऐकून मन हेलावले. आम्ही गावातील प्रमुख मंडळींना एकत्र आणले. सुरुवातीला राजकीय मतभेदांमुळे ते एकत्र येण्यास तयार नव्हते. त्यांना विचारले, आठ दिवसांत एकाच आईच्या दोन लेकरांचा मृत्यू झाला. दवाखान्याला नेण्यासाठी चांगला रस्ता नाही, हे त्याचे कारण आहे. आपण श्रीमंत आहात, आपण जीप, ट्रॅक्टर, बैलगाडीत येजा करता. झोपडीत राहणारे, मोलमजुरी करणारे, ज्यांच्याकडे बैलगाडीसाठी भाडे द्यायला पैसे नाहीत अशांनी काय करायचे ? आपल्या घरात अशा दोन मुलांचा मृत्यू झाला असता तर आपल्याला काय वाटले असते? किमान रस्ता असल्यास ते चालत तरी जाऊ शकले असते. तुम्हा श्रीमंतांना त्याची कल्पनाही नसावी? त्यामुळे आम्ही रस्त्यासाठी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. आपण शासकीय स्तरावर प्रयत्न करा. आम्ही आंदोलन सांभाळू, असे त्यांना सांगितले. आपण न ऐकल्यास भजन करत आपल्याच घरांसमोर उपोषणाला बसू, असा इशारा दिला. त्यावर त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. आता ऐनवेळी सरकारकडून रस्ता मिळणार नाही. त्यामुळे आधी आपण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून कच्चा रस्ता बनवू, असा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्याचे काम झाले. मी त्यासाठी सहा महिने तेथेच मुक्काम ठोकला. बससेवा सुरू झाल्यानंतरच मी घरी परतलो. सुतार यांनी  ढवळेश्वर येथे स्वामी विवेकानंद प्रशाला सुरु केली. अरळीमट्टी येथे भाविकांसाठी यात्री निवास, सोन्न येथे कल्याण मंडप, महालिंगपुरात पाण्याच्या टाकीची उभारणी केली. सौंदत्तीसह कर्नाटकातल्या गावोगावी जाऊन देवदासी निर्मूलनाचे कार्य केले. कोणी शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या निधीसंकलनासाठी विचारणा केल्यास मोफत भजन, प्रवचनाचे कार्यक्रम करतात. त्यांनी लेखन केले नसले तरी तत्त्वपदांच्या संग्रहाचे कार्य केले आहे.
इतक्या मोठ्या सन्मानाची कल्पना केली नव्हती
मला प्रवचन, भजनाची संधी दिलेल्या जनांना पद्मश्री सन्मान समर्पित करत असल्याचे इब्राहिम सुतार यांनी विनम्रपूर्वक सांगितले. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. यापुढेही इतक्याच निष्ठेनेच हे कार्य करावे लागणार आहे. मात्र, माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतका मोठा सन्मान मिळेल, याची कधीही कल्पना केली नव्हती. हा सन्मान मिळाल्याने कुटुंबियांसह मित्रमंडळी, ग्रामस्थ आणि कर्नाटकातल्या जनमानसाला आनंद झाला आहे. केंद्र सरकारने माझ्यासारख्याचा कशाप्रकारे शोध घेतला माहीत नाही. मात्र, त्यामुळे आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे इब्राहिम सुतार यांनी सांगितले.
एकता आश्रमाची स्थापना करणार
येत्या काळात गावात एकता (भावैक्य) आश्रमाची स्थापना करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. या आश्रमात सर्वधर्म अध्ययन पीठ स्थापणार आहे. सर्वधर्म जाणून घेण्याची आसक्ती असलेल्यांना यात प्रवेश असेल. एकदोन वर्षात त्यांना सर्व धर्मांचे तत्त्वज्ञान आणि सर्व धर्मांचा संदेश एकच आहे, हे समजावून सांगता येईल, अशी त्याची रचना आहे. अशाप्रकारे वानप्रस्थी जीवन जगत हे शरीर त्यागणाचा विचार इब्राहिम सुतार यांनी बोलून दाखवला.

Sunday 4 February 2018

आधुनिक कबीराचा सन्मान.. श्रेष्ठ समन्वयभावी संत : इब्राहिम सुतार

कर्नाटकातील प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक श्री इब्राहिम सुतार यांना केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर केला. त्यानिमित्त... 

वादग्रस्त व्यक्तींना देशाच्या जनमानसांत रुजवण्याचा प्रयत्न भारतात पूर्वीपासून निरंतर चालला आहे.  मात्र, गेल्या काही वर्षांत ते अधिक जोरकसपणे सुरू असल्याचे काही घटनांवरुन अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. स्वातंत्र्यानंतर समाजातील श्रेष्ठ अशा समन्वयभावी विचारांच्या व्यक्ती, सर्वांच्या भावनांचा आदर राखत सामरस्याचे अग्रणी बनलेल्या मेरुपुरुषांना पुढे आणून त्यांच्या आदर्श जीवनाची ओळख करुन देण्याचे काम या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षाने अथवा विचारवंत, बुद्धीजीवींनी केले नाही. कबीर, शिशुनाळ शरीफ यांच्यासारख्या संतश्रेष्ठांची समाजाला आणखी ओळख व्हावी, त्यांचे सामरस्यपूर्ण आणि हिंदू - मुस्लिम - ख्रिश्चन हे सर्व एकच हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपूर्व संधी गमावल्यामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही जाती, मतांच्या नावाखाली भांडणे सुरुच आहेत. माझाच धर्म खरा, हा अट्टाहास समरस समाजजीवनाचा गळा घोटत आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधुनिक कबीर म्हणून ओळखले जाणारे प्रवचनकार इब्राहिम सुतार यांना जाहीर केलेला पद्मश्री सन्मान हा समरस समाजमनासाठी आशादायक आहे.
वेद, उपनिषदे, वचन साहित्य, तत्त्वपदे आणि सुफी परंपरेतील तत्त्वे भजन, प्रवचन आणि संवादाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनमनांत रुजवून एकात्म समाजनिर्मितीचे कार्य इब्राहिम सुतार हे गेल्या ४८ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे लौकिक शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे. मात्र, त्यांचा जीवनानुभव हा कबीर, शिशुनाळ शरीफ, शिवशरण आणि सुफी संतांची आध्यात्मिक धारा पुढे नेणारी आहे. १० मे १९४० रोजी महालिंगपूर (ता. मुधोळ, जि. बागलकोट) येथील नबीसाहेब व अमीनाबी या दांपत्यापोटी इब्राहिम सुतार यांचा जन्म झाला. गरीबीमुळे तिसरीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांचा पिढीजात व्यवसाय सुतारकीचा असला तरी त्यांनी विणकाम स्वीकारले. कारण तेथील बहुतांश लोकांचा हा व्यवसाय होता. बालपणापासून ते मशिदीत जाऊन नमाज, कुराण पठण करायचे. इतर धर्म, त्यातील मुक्तीचा मार्ग याविषयी बालपणापासूनच त्यांना कुतुहल होते. गावातील भजन संघामुळे त्यांच्या या सुप्त भावाला बळ मिळाले. या धार्मिक मंडळींच्या सान्निध्यात त्यांनी भजन, तत्त्वपदे, वचनांचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे समजून घेतली. रमजान महिन्यात गावोगावी जाऊन पद्य गायन करत जीवनानुभव घेतलेले इब्राहिम महालिंगपुरात लिंगैक्य श्री बसवानंद स्वामी यांच्या पुण्याराधने निमित्त दरवर्षी सकाळी, सायंकाळी चालणारे निरुपण ऐकायचे. तेथील धार्मिक चिंतन, प्रवचनाने त्यांच्यातील आध्यात्मिक जाणीवा विस्तारण्यास पूरक ठरल्याचे ते सांगतात. देव, धर्म, आराधनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सत्य एकच असल्यची जाणीव झाली.  सोबतच तत्त्वपदे, निजगुण शिवयोगी, शंभूलिंग, सिद्धप्पा, विद्यानंद स्वामी आदी विद्वानांचे शास्त्र, भगवद्गीतेच्या अध्ययनाने भवविषयक जाणीवा विस्तारल्याचेही त्यांनी म्हटले.
१९७० मध्ये सुतार यांनी समविचारी मित्रांसह भावैक्य जनपद संगीत मेळा सुरू केला. त्या माध्यमातून भजन, तत्त्वपदांच्या गायनाद्वारे धार्मिक, आध्यात्मिक चिंतन जनसामान्यांपर्यंत पोहोचवू लागले. ते सुलभपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रश्नोत्तरासह तत्त्वपद गायन सुरू केले. तेव्हापासून ते  वर्षभरात भजन, प्रवचन, संवादाचे १०० कार्यक्रम करत आले आहेत. आज ७८ व्या वर्षीही समाजमनात एकात्म भाव रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. त्यांनी आजतगायत कर्नाटकाबाहेर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथेही प्रवचन केले आहे.
इतर धर्मांचा सन्मान हीच एकात्मता
आपला धर्म, मते नीटपणे समजून घेऊन आपल्या जीवनात  ते चांगल्याप्रकारे आचरणात आणणे,  इतरांच्या धर्म, मतांचे अत्यंत प्रामाणिकपणे सन्मान करणे म्हणजे एकात्मता होय, असे इब्राहिम सुतार यांनी सांगितले. आपला धर्म जितका सत्य आहे,  इतरांचाही धर्मही तितकाच सत्य आहे या भावाने प्रेमपूर्वक स्वीकारणे. तसेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसे आपल्या मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे अगदी तसेच इतरांच्या मार्गानेही ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे, हे स्वीकारुन त्या मार्गांचा प्रेमपूर्वक स्वीकार, त्यांचा गौरव हेच एकात्म  असे ते म्हणाले. तसेच मतांतरणही अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.  एकात्मतेविषयी सांगताना  बसवण्णा, भगवान रामकृष्ण, सुफी संतांच्या वचनांचा उल्लेख करत ते  म्हणाले, एकता से बढकर कोई इबादत नहीं, लडने की वेद, कुरान में नसीहत नहीं, मालिक भी एक हमारा, मजहब भी एक हमारा, हर इन्सान बंधू हमारा, संतोंने यही पुकारा।।

सिध्देश्वर स्वामीजी चराचरात

२० जानेवारी २०२३  बालगाव आश्रमात गुरुवंदना  ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी लिंगैक्य झाल्यानिमित्त बालगाव - कात्राळ (ता. जत) येथील श्री ग...